मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंच्यायतींच्या कोरोनाच्या संकटामुळे घेणे अशक्य असल्याचे कारण सांगून राज्य शासनाने अशा ग्रामपंच्यायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. त्यावरून राजकारण सुरु झाले असतानाचा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवून ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप केला होता. तसेच, जर हा निर्णय झाला तर...
मुंबई—राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी मराठी अभिनेत्री आणि इतर कलाकारांची रीघ लागली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि निर्मात्या प्रिया बेर्डे यांनी पुण्यात खासदार सुप्रिया यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानतर आता मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर याही राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादीत येण्यासाठी मराठी कलाकारांची रीघ...
आंतरराष्ट्रीय
Coronavirus vaccine:चीनलाही कोरोना लस बनविण्यात मिळाले यश,मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्याला यश मिळाल्याचा दावा
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस बनविण्याची जगभरात स्पर्धा सुरु आहे. अनेक देश चाचणीच्या पहिल्या किंवा दुसर्या टप्प्यात आहेत तर बरेचजण अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. दरम्यान, जिथून या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली त्या चीनकडूनही या लसीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे.चीनमधून पसरलेल्या कोविड-१९ या विषाणूमुळे आतापर्यंत जगात सहा...
मुंबई— देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी आणखी दोन आठवड्याचा अवधी लागेल असा दावा आयआयटी, मुंबईच्या अहवालात करण्यात आला आहे. देशाची परिस्थितीही लवकरच बदलेल आणि महाराष्ट्रात कोरोनावर दोन महिन्यात नियंत्रण मिळवता येईल असेही या अहवालात म्हटले आहे. कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. भास्करन रमण यांनी कोरोनावरील नियंत्रणाबाबत हा अहवाल तयार केला आहे.
आरोग्य
देशात सामुदायिक संसर्गाला सुरुवात? नोव्हेंबर पर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या होणार एक कोटी?
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—सर्व जगात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतातही विळखा अधिक घट्ट केला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 40 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 11 लाखांवर गेली आहे. लक्षद्वीप वगळता कोरोनाने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यात प्रवेश केला आहे. काही राज्यांमध्ये सुरुवातीला नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. परंतु...
आज (20 जुलै) सोमवार श्रावण महिन्याची अमावास्या तिथी. सोमवारी ही अमावास्या आल्याने तिला सोमवती अमावस्या म्हणतात. याशिवाय ती श्रावण महिन्यात आल्याने तिला ‘हरियाली अमावस्या’ असेही म्हटले जाते. अमावस्या तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे, दान आणि पूजा-पाठ याला महत्व आहे. श्रावण महिन्यात सोमवारी अमावस्या आल्याने तिचे महत्त्व अधिक...













