gtag('js', new Date());
पुणे- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळले पाहिजे अशी घोषणा केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यापेक्षा वरचढ निघाले व त्यांनी बागायतदारांना दीडलाख रुपये मदत मिळाली पाहिजे असे सांगितले. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई राज्यसरकारने दिली नसून राजा उदार नाही...
पुणे(प्रतिनिधी)—कोरोनाचे संकट आणि १ जानेवारीला शौर्य दिनानिमित्त कोरेगाव- भीमा येथे होणारी भीम अनुयायांची गर्दी या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ३१ डिसेंबर २०२० सांयकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२१ च्या रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद Pune-Nagar highway closed from 5 pm on December 31 to 12 noon on January 1ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
पुणे- स्व. पंतप्रधान अटलजींच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २५ डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा करण्यात येणार असून राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा व मंडल कार्यालयातर्फे पक्षाचे नेते – कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबत किसान विकास सन्मान मेळाव्यात हा दिवस साजरा करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मा. माधव भांडारी यांनी गुरुवारी दिली.पुणे येथे...
पुणे- पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर तीन जणांनी बलात्कार  केल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात समोर आली आहे. तिला बळजबरीने गाडीत घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येते तिच्यावर बलात्कार करण्यात अल्यचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी सागर मोहन सातव (वय २८) याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल...
पुणे- भारतासह युरोप, अमेरिका, आफ्रिकेसह १३० देशांमध्ये अव्वल ट्रॅक्टर ब्रँड म्हणून ओळखल्या सोनालिका तर्फे टायगर इलेक्ट्रिक हा भारतातील पहिला फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल करण्यात आला आहे.   शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाधारित उत्पादनाचे डिझाईन युरोपमध्ये करण्यात आले आहे.भारतासह जगभरातील शेतकऱ्यांसाठी आवाजविरहित शेती, शून्य कार्बन फूटप्रिंट (प्रदुषण), सहजरित्या...
पुणे -स्वराज्यजननी जिजामाता  या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवाजी महाराजांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचेधडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे.सोनी मराठी वाहिनीवरील...