पुणे-मुंबई
जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे-डॉ. राम चरण
News24Pune -0
पुणे -“जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे. त्यामुळे या दिशेने मोठ्या प्रमाणात कार्य करावे. यात शिक्षण संस्थांची भूमिका ही महत्वाची असून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निर्मितीवर अधिक भर दयावा. तुमच्या विचारात एवढी शक्ती हवी, की त्यामुळे लोकांची विचारसरणी बदलेल.” असे प्रतिपादन युएसए येथील जागतिक किर्तीचे व्यावसायिक सल्लागार, लेखक आणि विचारवंत...
पुणे-पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकास २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात गेल्या ६ वर्षापासून फरार असलेल्या छोट्या राजनच्या हस्तकाला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने कोंढव्यातून अटक केली आहे.परमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. थ्री ज्वेल्स कोलते पाटील, टिळेकर नगर, कोंढवा,पुणे) असे या छोटा राजनच्या हस्तकाचे नाव आहे.पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदु वाझेकर...
राजकारण
शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : काय म्हणाला होता शरजील?
News24Pune -
पुणे -पुण्यात नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूच्या भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि संविधानाला विरोध करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा Sharjeel Usman should be charged with treason आणि वादग्रस्त एल्गार परिषद आयोजित करणार्या आयोजकांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव‘ जनआंदोलन करण्यात येईल...
पुणे--एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी यांनी भारतीय संघराज्यविरोधी व हिंदूविरोधी तसेच दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी,असा तक्रार अर्ज ऍड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.30 जानेवारी 2021 रोजी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असलेल्या गणेश कला क्रीडा मंदिर...
पुणे--विरोधकांना काविळ झाल्याने सर्व काही पिवळेच दिसत आहे. त्यातूनच त्यांच्याकडून अर्थसंकल्पावर टीका होत आहे. मात्र, आत्मविश्वास वाढविणारे हे बजेट असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून वाहतूक विभागातील पोलीस शिपाई रवींद्र करवंदे यांच्या डोक्मयात लोखंडी रॉड मारल्याने...
पुणे -अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना लॉकडाउन काळात अर्थव्यवस्थेला तगवण्यात शेती क्षेत्राने अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडली असल्याचे मान्य करण्यात आले आहे. कोरोनापश्चात अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने पेलण्यासाठी त्यामुळेच शेती क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही. कॉर्पोरेट कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्र हाच सरकारचा ‘प्राधान्य’क्रम असल्याचे स्पष्ट करणाऱया असंख्य...














