राजकारण
परमबीर सिंग लेटर बॉम्ब प्रकरणाचा सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही; सरकार स्थिर: शरद पवार
News24Pune -0
दिल्ली(ऑनलाइन टीम)— मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट बार, हॉटेल आणि अन्य संस्थांकडून करायला सांगितले होते असा...
नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात २०१४ साली भाजपचे सरकार आल्यापासून भाजपचा विरोधक असलेला कॉंग्रेस पक्ष संघटना पातळीवर खिळखिळा झाला असून सैरभैर झाल्याचे दिसते आहे. कॉंग्रेस पक्षाकडे युपीएचे नेतृत्व आहे. परंतु, कॉंगेस पक्षच सैरभैर झाल्याने आणि सक्षम नेतृत्व नसल्याने युपीएचा पाहिजे तसा प्रभाव राहिलेला नाही. कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद आहे. मात्र,...
बेंगरूळू -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नव्या सरकार्यवाहांची नावावर शनिवारी शिक्कामोर्तब करण्यात आलं. सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे. संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. प्रथमच ही सभा करोनामुळे संघमुख्यालयी म्हणजे नागपुरात न होता बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी मुंबई मधील वीज वितरण व्यवस्थेवर सायबर हल्ल्याचा शक्यता वर्तविण्यात येत असताना , संगणकीय क्षेत्रात सायबर क्राईमचा झालेला शिरकाव हा अनेक अनर्थ संकटांना आमंत्रण देणारा आहे. साधारणत: सर्वसामान्य नागरिकांचा असा समज आहे की, सायबर क्राईमशी आपला काही संबंध नाही. या समजामुळे नागरिक सायबर क्राईमबाबत अनभिज्ञ आहेत. पण, जरा सूक्ष्मविचार करून पाहिलं तर आपल्याला रोजच या...
पुणे -एफ१९ प्रो सिरीजच्या यशस्वी लाँचनंतर ओप्पो या आघाडीच्या जागतिक स्मार्ट डिवाईस ब्रॅण्डने १७ मार्च २०२१ पासून एफ१९ प्रो + ५जी आणि एफ१९ प्रो ची विक्री सुरू होण्याची घोषणा केली. एफ सिरीज वारसा कायम ठेवत एफ१९ प्रो + ५जी आणि एफ१९ प्रो सर्वोत्तम तंत्रज्ञान व आकर्षक सडपातळ डिझाइनसह तुमची वैयक्तिक स्टाइल व स्पीडसंदर्भातील गरजांना अनुसरून डिझाइन...
देश-विदेश
निधी समर्पण अभियानादरम्यान ५.४५ लाख ठिकाणच्या १२.४७ कोटी कुटुंबियांशी संपर्क – डॉ. मनमोहन वैद्य
News24Pune -
बंगळुरु : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक सभा दरवर्षी होत असते. या बैठकीत सर्वसाधारणपणे वर्षभराच्या कार्याचे सिंहावलोकन केले जाते व आगामी वर्षाची तयारी केली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी येथे केले. यावर्षी सरकार्यवाहपदाचीही निवड करण्यात येणार असून पुढील तीन वर्षांकरिता संघकार्याच्या आगामी योजनांवर बैठकीत चर्चा होईल,...














