मुंबई – राज्यात संचारबंदी आणि इतर निर्बंध लावूनही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने आता राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या करणार आहेत असे एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांसही बोलताना सांगितले. राज्यातील...
पुणे-मुंबई
“कोरोनाग्रस्त पेशंटच्या बेडवरती रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होतात,कुठे आहेत? “पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा”- पुण्यात लागले फ्लेक्स
News24Pune -
पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर केला आहे. एकीकडे बेडची कमतरता असल्याने ससून रुग्णालयात एका बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत आहेत, तर काहींना बेड न मिळाल्याने त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ज्यांना बेड मिळाले त्यांना ऑक्सीजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईक वणवण भटकत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. अशी...
मुंबई- कोरोनाचा संपूर्ण देशात उद्रेक झाला आहे. देशातील रोजची नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंता निर्माण करणारी आहे. दिल्लीतही कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी आणि ‘विकेंड लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. मात्र, अजूनही पाहिजे तशी परिस्थिति नियंत्रणात येत नसल्याने...
पुणे- पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी पुणे रेल स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर उद्यान एक्सप्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप संजू शकलेले नाही. नाईक हे लष्कराच्या वैद्यकीय महाविद्याच्या प्रशासनचे प्रमुख होते.मयत अनंत नाईक हे भुवनेश्वर येथील रहिवासी आहेतते ए एफ एम सी...
पुणे- महाराष्ट्रात ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटचा पैसा पडून आहे. हे कधी सांगणार? प्रत्येकवेळी केंद्रावर सगळं फाडून मोकळं व्हायचं, तुमचं काय कर्तृत्व आहे? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी पीपीई किट घालून बाहेर पडावं आणि कारखानदारांच्या भेटीगाठी घ्याव्यात,” असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. राज्यात कोरोनाच उद्रेक...
पुणे- प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात निधन झालं. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर उपचार सुरु होते. लेखिका, पटकथा लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. सुमित्रा यांनी आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले होते.त्यांच्या 'कासव' चित्रपटाने ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात...














