gtag('js', new Date());
पुणे- शेतक-यांच्या गरजा समजून घेत उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवून त्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ ठेवून फार्म उपकरणांची निर्मिती करणाऱ्या सोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हा भारतातील सर्वात प्रगत हारवेस्टर २५. ५ लाख रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. हा स्वयंचलित हार्वेस्टर नेक्स्ट-जेन तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे जो कापणीच्या हंगामा दरम्यान त्रासदायक श्रम कमी करतो इतकेच नाही तर आर्थिकदृष्ट्या किफायतशीर...
पुणे  :  टाटा स्काय या भारतातील कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने वेदांतू या लाईव्ह ऑनलाइन लर्निंगमधील संस्थेच्या साह्याने आज एका नाविन्यपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. यातून भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे .खर्च, अंतर आणि वेळ अशा शिक्षण घेण्यातील सर्वसाधारण अडचणी दूर करत या व्यासपीठावर टाटा स्काय जेईई प्रेप आणि...
पुणे--राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या  वतीने वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सी. एस. आर. फंडातून आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका देण्यात आली.परमहंस नगर येथील क्रीफ सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दिपेश पिंजरकर, प्रफुल्ल फिसफिसे वस्ती प्रमुख आणि  संयोजक विनीत गाडगीळ यांच्या प्रयत्नाने  रुग्णवाहिका देण्यात आली. सामाजिक जाणीवेच्या हेतूने  राष्ट्रीय स्वयंसेवक...
पुणे-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत  इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी  देणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.     पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजित तांबडे उपस्थित होते.सव्वालाखे म्हणाल्या,...
पुणे— महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यातील पहिल्या मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची आज पुण्यात घोषणा करण्यात आली.  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या पथकाची स्थापना करण्यात आली.  पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीला येईल. मनसेच्या प्रशिक्षित पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचा पथकात समावेश असेल.आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...
पुणे - राज्यघटना आपल्याला हक्क आणि व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार देते. शालेय आणि महाविद्यालयीन जीवन विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करते. त्यामुळेच अस्तित्वात असलेल्या प्रणाली आणि पदांना विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले.शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे भारताचे भूतपूर्व सरन्यायाधीश य. वि. चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त...