gtag('js', new Date());
पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा
पुणे--राज्यातील वातावरण अस्थिर झालं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारमध्ये एकमत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट (President's rule) हा एक पर्याय असू शकतो किंवा निवडणुका घेणे हा चांगला पर्याय असू शकतो, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विनयभंग (molestation) झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला म्हणून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड...
गरिबीपेक्षा मोठा शाप नाही असे म्हणतात. गरीबी ना जात पाहते, ना धर्म मागासलेपणाच्या मुळाशीही गरिबी आहे. केंद्राच्या पुरोगामी आणि संवेदनशील सरकारने समाजाचे हे सत्य ओळखले आणि 2019 मध्ये घटना दुरुस्ती विधेयक आणून देशातील गरीब उच्चवर्णीय आरक्षणाचा मार्ग मोकळा केला, ज्यामुळे मागासलेल्या उच्च जातींना सामाजिक न्यायाचा आधार मिळेल. हा निर्णय आर्थिक समतेच्या दिशेने टाकलेले तसेच जातीय...
पुणे- इंडियनऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य आणि संचालक (मार्केटिंग) श्री. व्ही. सतीश कुमार यांनी गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश येथील प्लॅटिनम फ्लीट ग्राहकांशी नुकताच पुणे येथे संवाद साधला. महामंडळाने फ्लीट ग्राहकांना पर्यावरणास अनुकूल इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच इंडियनऑईलच्या नव्या युगातील उच्च कार्यक्षमतेचे एक्स्ट्राग्रीन या डिझेलचा वापर करण्याचे फायदे समजावून सांगितले. एक्स्ट्राग्रीन हे कार्बन उत्सर्जन...
पुणे : शुभमंगल सावधान...चे मंगलाष्टकांचे सूर... राधे-कृष्ण, गोपाल-कृष्ण चा अखंड जयघोष आणि वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या महिला अशा पारंपरिक वातावरणात मंडईतील साखरे महाराज मठामध्ये तुळशीविवाह सोहळा पार पडला. वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण-तुळशी चरणी नतमस्तक होत, सुख-समृद्धी आणि आनंदी जीवनाचे मागणे मागत होती.निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती...
मुंबई- आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले.उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...
पुणे- कामगार कायद्यातील एकतर्फी बदल, कामगारांच्या कायम स्वरूपी रोजगारावर आलेली गदा, महाराष्ट्रातील असंघटित कामगारांवर कोणत्याही प्रकाराची सामाजिक सुरक्षा नसल्याने , विविध उद्योगातील वाढत चाललेले कंत्राटी कामगारांची मोठी संख्या, घटत चाललेली कायम स्वरूपी नोकरी अशा विविध प्रश्नांवर संघटित व असंघटित कामगारांच्या मागण्यां करिता भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशातर्फे दि २१ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रालय मुंबई येथे भव्य...