नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—राज्यसभेचे खासदार आणि आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांचे शनिवारी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती . शनिवारी दुपारी त्यांचे निधन झाले.अमर सिंह यांच्या राजकीय कारकिर्दीला १९९६ मध्ये सुरुवात झाली होती....
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आजपासून (1 ऑगस्ट 2020) देशात मोठे बदल झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. एकीकडे या नव्या नियमांपासून तुम्हाला दिलासा मिळेल, दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. या बदलांमध्ये काही बँकांमध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवणे, अनलॉक 3च्या मार्गदर्शक सूचना, आरबीएल बँकेच्या बचत खात्यावर व्याज दर, एटीम...
मुंबई—अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणा नंतर त्याची बहिण श्वेता कीर्ति सिंहने सोशल मिडीयावर मोहीम उघडली आहे. सुशांतसिंगला न्याय मिळावा यासाठी तिच्या अनेक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. या मोहिमेबरोबरच श्वेता आपल्या भावाशी संबंधित अनेक आठवणीही शेअर करीत आहे. आता श्वेताने इंस्टाग्राम आणि ट्वीटरद्वारे पंतप्रधान मोदींना संबोधित करत न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुंबई—अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला बॉलीवूड वादानंतर आता महाराष्ट्रात या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवावे अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे मात्र, राज्य सरकारची याबाबत अनिच्छा दिसते. परंतु, या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप होत असल्याने राज्य सरकारची इच्छा नसली तरी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या ईसीआर दाखल करू शकते असे...
पुणे--अयोध्येत दिनांक ५ ऑगस्ट रोजी होणार्या ऐतिहासिक राममंदिर भूमिपूजनासाठी पुणे शहर भाजप आणि सामाजिक कार्यकर्ते नवीन सिंग यांच्या माध्यमातून चांदीची एक किलो वजनाची शिला आज अयोध्येकडे रवाना करण्यात आली.भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या शिलेचे विधिवत पूजन करण्यात आले. संतोष खांदवे, नवीन सिंग, बापू खरात, मिलिंद गायकवाड, मोहनराव शिंदे सरकार,...
पुणे(प्रतीनिधि)--अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची खोली आणि दिव्यदृष्टीचा अंदाज केवळ त्यांचे साहित्याचे वरवर वाचन करुन आपल्याला येणार नाही. अण्णाभाऊ आपल्यालाला पचवावे लागतील, रिचवावे लागतील तेव्हाच त्यांचा विचार आपणा पर्यंत पोहचेल असे सांगतानाच अण्णाभाऊंना लोकशाहिर ही उपाधी लावण्याआधी मी त्यांना स्वातंत्र्यसैनिक ही उपाधी लावणे अधिक संयुक्तिक मानतो. असे ,उद्गार लोककलाकार आणि पार्श्वगायक नंदेश उमप यांनी...














