पुणे-मुंबई
चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या वतीने ‘सीएसजे सुवर्ण सफर’ या ज्वेलरी ऑन व्हील्स उपक्रमाची घोषणा
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)- १८२७ पासून गुणवत्ता व शुद्धतेचा वारसा जपणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या वतीने ‘सीएसजे सुवर्ण सफर’ या ज्वेलरी ऑन व्हील्स उपक्रमाची घोषणा चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक सिद्धार्थ अतुल शहा यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. परंपरा व नवकल्पनांचा संगम घडवून आणत आपल्या ग्राहकांना नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचा चंदुकाका सराफ ज्वेल्सचा कायमच प्रयत्न असतो, याच परंपरेला पुढे नेत ‘सीएसजे सुवर्ण सफर...
पुणे-मुंबई
‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या विशेष उपक्रमाद्वारे विविध भाषांमध्ये जाणून घेता येणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आता संघ प्रार्थना विविध भाषांमध्ये नागरिकांना समजून घेता येणार आहे. निमित्त आहे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि चितळे समूहाचे संचालक इंद्रनील चितळे यांची निर्मिती असलेल्या ‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या विशेष प्रकल्पाच्या विमोचनाचे. दि. २७ सप्टेंबर रोजी नागपूर येथे या प्रकल्पाचे औपचारिक प्रकाशन सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न...
पुणे(प्रतिनिधी)- अस्थिरोगावरील देशातील आघाडीच्या ‘संचेती रुग्णालया'ला आता ‘स्ट्रोक रेडी सेंटर' म्हणून मान्यता मिळाली आहे. आपत्कालीन व न्यूरोलॉजी केअरमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, या मान्यतेमुळे स्ट्रोक उपचाराच्या देशातील काही निवडक रुग्णालयांमध्ये संचेती रुग्णालयाचा समावेश झाला असल्याची माहिती ‘संचेती रुग्णालया'चे चेअरमन डॉ. पराग संचेती यांनी येथे दिली.या सुविधेमुळे आता मेंदूच्या झटक्यावर (ब्रेन स्ट्रोक) हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणेच तातडीचे आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध...
पुणे-मुंबई
‘इतिहास विसरल्याने भूगोल बदलतो’ : हिंदू समाजाच्या सद्यस्थितीवर संजय उपाध्ये यांचे परखड मत
News24Pune -
पुणे: हिंदू संस्कृती आणि इतिहासाचे जतन करणे ही काळाची गरज असून, प्रत्येक व्यक्तीने यासाठी 'वैयक्तिक सामाजिक जबाबदारी' (ISR) स्वीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि कवी संजय उपाध्ये यांनी केले. "जेव्हा समाज आपला इतिहास विसरतो, तेव्हा त्याचा भूगोल बदलतो," या शब्दांत त्यांनी हिंदू समाजाच्या सध्याच्या स्थितीवर परखड भाष्य केले.
गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणात वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू...
पुणे(प्रतिनिधी)--आपल्या देशाच्या प्राचीन सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळ ही कायमच महत्त्वाची ठरली आहे. वेळोवेळी भक्ती चळवळीने आणि त्या योगे संतांच्या प्रयत्नाने देशाच्या विविध भागातील समाजाला एकसंध राहण्याचे बळ दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हीच भक्ती परंपरा, त्या अंतर्गत येणारे काव्य, साहित्य, अभंग पुन्हा एकदा समाजासमोर प्रस्तुत व्हावेत या उद्देशाने पुण्यातील कन्नड संघ व कावेरी कलाक्षेत्र यांच्या वतीने ‘भक्ती...
नवी दिल्ली: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences) (AIIMS) ने नुकत्याच सादर केलेल्या एका संशोधन अहवालाने एका मोठ्या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकला आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ग्रासत आहे. ही समस्या म्हणजे मोबाईल (Mobile) आणि सोशल मीडियाचे (Social Media) व्यसन. हा अहवाल केवळ एक आरोग्यविषयक इशारा देत नाही, तर या व्यसनाच्या मागे असलेल्या...














