पुणेः गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणांत वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू धर्मवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अरुंधती फाऊंडेशनने यंदाही सामूहिक तर्पण आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 10.00 ते 2.00 दरम्यान हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ येथे पार पडणार आहे.अरुंधती फाऊंडेशनचे आदित्य गुप्ते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली....
महत्वाच्या बातम्या
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- सातारा येथे येत्या १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.प्रा. जोशी म्हणाले, ‘घटक संस्थांनी...
AI and quantum computing are big opportunities for India--जग वेगाने बदलत असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आणि क्वांटम कम्प्युटिंग (Quantum Computing) मुळे प्रगतीचा वेग आणि बदल दोन्ही अनाकलनीय झाले आहेत. यामुळे एकीकडे मोठे आव्हान उभे राहिले असले तरी, दुसरीकडे मोठी संधी देखील निर्माण झाली आहे. ९० च्या दशकात संगणकीकरणामुळे नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त होत असताना, भारतीय तरुणांनी मानवी...
महत्वाच्या बातम्या
ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच केले : फडणवीसांचे विरोधकांना खुल्या चर्चेचे आव्हान
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- "जो ओबीसी (OBC) नाही, असा एकही नकली व्यक्ती ओबीसी आरक्षणा (OBC reservation) चा लाभ घेऊ शकणार नाही. या संदर्भात जीआर (GR) मध्ये पुरेशी काळजी घेण्यात आली असल्याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी "ओबीसी समाजाला त्यांचे हित पाहणारे कोण आहेत हे चांगलेच समजते," असा टोला विरोधकांना लगावला. ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच...
पुणे-मुंबई
पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल 35 तासानंतर सांगता : मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळाच्या गणपतींना पुणेकरांचा भावपूर्ण निरोप
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- ढोल ताशांचा निनाद...गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...आकर्षक रथांवरील पुष्पसजावट... नेत्रदीपक रोषणाई... अन् गणेश भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह...अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी पुण्याच्या वैभवशाली मिरवणुकीची तब्बल 34 तास ४४ मिनिटांनी सांगता झाली. मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी लवकर सुरू करूनही ती नियोजित वेळेपेक्षा जास्तच चालली. दरम्यान, मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळाच्या गणपतींना पुणेकरांनी भावपूर्ण निरोप दिला.शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री...
महत्वाच्या बातम्या
‘इंग्रजांची नीती आमची नाही’: मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही – देवेंद्र फडणवीस
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- 'एकाचे काढून दुसऱ्याला देणे' किंवा 'दोन समाजांना भिडवणे' ही इंग्रजांची नीती होती, आमची नाही. मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचे अहित होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. मराठवाड्यातील जनतेसाठी, इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे हैदराबाद गॅझेटमधील नोंदी जातीच्या प्रमाणपत्रांसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नोंदी असलेल्या पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळेल आणि ओबीसींच्या ताटातले काहीही काढून...














