gtag('js', new Date());
If there is no EVM, BJP cannot even win Gram Panchayat ​
Sanjay Raut : भारतीय जनता पक्षाला(BJP) निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही, तर त्यांनी ईव्हीएम मशीन(EVM Machine) मध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे. ईव्हीएमचा (EVM) पूर्वी मी सुद्धा समर्थक होतो, परंतु मध्य प्रदेश (MP) मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माजी खात्री पटली आहे की ईव्हीएम मध्ये भारतीय जनता पक्षाने निश्चितच घोटाळा केला आहे, आणि त्यामुळेच त्यांना यश...
रमेश चेन्नीथला
पुणे- ‘मेरा जीवन, मेरा संदेश’… या ध्येय वाक्यात बापूंची अपेक्षीत आदर्श जीवनाची संकल्पना होती. ज्यामागे सत्य, अहिंसा, मानवता, न्याय व समानतेची पंचतत्वे व भारतीय स्वातंत्र्या मागील ‘लोकशाहीची मूल्ये’ दडलेली होती. ज्यायोगे ‘लोककल्याणकारी राज्या’ची महात्मा गांधींची संकल्पना होती त्याचेच आज सत्ताधीशांना विस्मरण झाल्याचे देशातील परिस्थिती सांगते आहे, मात्र तरी देखील राम राज्याची भलावण केली जाते असे प्रतीपादन काँग्रेस...
7th Youth Parliament organized by Jadwar Group of Institutes
In Pune, the 7th Youth Parliament organized by the Jadhwar Group of Institutes aims to guide young talent towards establishing a foundation in social and political spheres. Notable awardees include Omraj Nimbalkar, Rajendra Gavit, Sanjay Jadhav, Ashok Nete, and Sarpanch Bhaskar Pere Patil. The event, featuring guest speeches and student participation from across Maharashtra, seeks to foster dialogue between youth and seasoned social and political figures.
Maharashtrian religion of Master Krishnarao Phulmbrikar should be practiced by Marathi people
Master Krishnarao Phulmbrikar's dedication to 'Vande Mataram' elevated the spirit of India's freedom struggle, emphatically conveyed through his musical fight. While advocating for the song to become India's national anthem, the book 'Vande Mastaram' documents his journey and was recently launched, honoring those who contribute to the nation's cultural heritage.
The Marathas reservation is on its way from Pune towards Mumbai ​
Led by Manoj Jarange Patil, the Maratha community marched from Pune towards Mumbai, advocating for reservation, amid widespread enthusiasm and organized welcomes.
निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यात येणार
Nana Patole| Manoj Jarange --मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करावे लागते, हे सरकारचे पाप आहे. राज्य सरकारला (State Reservation)आरक्षण देण्याचा अधिकार आहे, असे विरोधात असताना देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) सांगत होते. मात्र आता त्यांची असताना ते मराठा समाजाला(Maratha Community) आरक्षण का देत नाहीत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress State...