gtag('js', new Date());
स्मरण लोकमान्यांचे- भाग २लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी श्रीगणेशा केलेला सार्वजनिक गणेशोत्सव केवळ धार्मिक न राहता तो राष्ट्रीय चळवळीचा प्रेरक वाहक बनला. "अहद् तंजावर तहत् पेशावर" अशा अखंड भारतात टिळकांच्या राजकीय आयुष्यक्रमातच गणेशोत्सवाने राष्ट्रीयत्वाच्या गर्जनेपर्यंत मजल गाठली. त्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान लिहिले.लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी...
असंतोषाचे जनक म्हणून ओळख असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या स्मृतिशताब्दीची १ ऑगस्ट रोजी सांगता होत आहे. या निमित्ताने ‘स्मरण लोकमान्यां’चे  ही खास लेखमाला वाचकांसाठी.....लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे सर्व राष्ट्रभक्त भारतीयांचे आराध्य दैवत होय. लोकमान्य हे व्यक्तित्वाने 'गीता पुरुषोत्तम' होते तर कर्तृत्त्वाने 'राष्ट्र पुरुषोत्तम' होते. आपण यापूर्वी लोकमान्यांची जन्म-शताब्दी १९५६मध्ये साजरी केली....
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संकेतपुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या १३ तारखेच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या लॉकऊनची मुदत आज मध्यरात्री संपत आहे. १० दिवसांच्या लॉकडाऊननंतर आता पुन्हा काही पहिल्यासारखे सुरु होईल असे जर आपल्याला वाटत असेल तर जरा थांबा.. कारण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाच दिवस ‘अनलॉक’ आणि दोन दिवस ‘लॉकडाऊन’ होण्याची शक्यता आहे....
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— येत्या 5 ऑगस्ट रोजी ‘अभिजित’ मुहूर्तावर श्रीरामचंद्राच्या मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनामध्ये मोदी यांच्यासाठी ‘अभिजित’ मुहूर्ताचे ३२ सेकंद हे खूप खास असणार आहेत. पाच ऑगस्टला दुपारी १२ वाजून १५ मिनिटे आणि १५ सेकंदानंतर बरोबर ३२ सेकंदात पहिली वीट ठेवणे बंधनकारक आहे.
अफवा असल्याचं बच्चन यांनी केले ट्वीटमुंबई- बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कोरोनाच्या टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तसेच माध्यमांमध्येही याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. मात्र, ही माहिती खोटी, बेजबाबदार आणि अफवा असल्याचंस्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट...
मुंबई—भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जयहिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजी घोषणा दिल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज देत हे राज्यसभेचे सभागृह नसून आपला कक्ष आहे, येथे फक्त शपथ घेतली जाते असे सुनावल्याच्या वृत्ताने देशातील आणि राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.‘शिवरायांचं नाव घेत सत्तेवर आलेला...