क्राईम
गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी ईडीची पुणे, कोल्हापुरात कारवाई : व्हीआयपीएस कंपनीची पाच कोटीची मालमत्ता जप्त
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-- गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून 100 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची पाच कोटी रुपयांची मालमत्ता मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्त केली आहे. या कारवाईअंतर्गत ईडीच्या पथकाने पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील कार्यालयांवर छापे टाकले.व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत...
पुणे- लोकसभा निवडणुकीत सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांना समसमान म्हणजे म्हणजेच प्रत्येकी 24 जागा मिळतील. तर देशात भाजपला जवळपास 250 जागा मिळू शकतील. उत्तरेकडे भाजपा विरोधी, तर दक्षिणेकडे भाजपास दिलासा देणारी लाट आहे. परिणामी, भाजपची गाडी चारशे पार नव्हे, तर तीनशेच्या आत अडकणार आहे, असा अंदाज जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी...
पुणे-मुंबई
स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने भारताला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत- निर्मला सीतारामन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी) - भारतावरील आक्रमणांपूर्वी भारत केवळ शिक्षणातच नव्हे तर व्यापार, उद्योग आणि व्यवसायांमध्येही जागतिक आघाडीवर होता. परंतु, आक्रमणांनंतर आपण त्यात मागे पडलो. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारनेही भारताला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. मात्र, मोदी सरकारने २०१४ पासून उच्चशिक्षणावर विशेष भर दिला. त्यामुळे भारतात उच्चशिक्षणासाठी अनेक दर्जेदार पर्याय निर्माण होऊन शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे प्रमाण...
पुणे-मुंबई
चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा सीएंशी संवाद : सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--विविध क्षेत्रांप्रमाणेच सीए हे सर्वात प्रभावशाली आणि समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक आहे. त्यामुळे सीएंच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.पुणे सीए फॅटर्निटीच्या वतीने आयोजित 'सीए संवाद रोड टू विकसित भारत' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...
पुणे(प्रतिनिधि)--एससी आणि एसटी आरक्षणाला धक्का लावणार नाही. त्याचबरोबर धर्मावर आधारित आरक्षण देणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसचे नेते राहुल गांधी घेतील अशी अपेक्षा होती, मात्र यावर ते काहीच बोलले नाहीत असा सवाल प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला.माजी नगरसेवक महेश वाबळे, रासपचे शहराध्यक्ष बालाजी पवार, कवाडे गटाचे प्रकाश...
पुणे-मुंबई
वायनाडमध्ये पराभव होण्याच्या भीतीने राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला- विनोद तावडे
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)- मागील निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच चित्र यंदाच्या निवडणुकीत वायनाडमध्ये उभे राहिले हे लक्षात आल्यावर वायनाडमध्ये पराभव होण्याच्या भीतीने राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचा टोला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी लगावला. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिट वार्तालाप कार्यक्रमात...














