पुणे-मुंबई
‘विठू ‘माऊली माझी’ रौप्य महोत्सवी कार्यक्रम बुधवारी : ‘मराठी अभिजात’ पुस्तकाचे शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार प्रकाशन
News24Pune -0
पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेला ‘विठू माऊली माझी’ हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आयोजित स्पर्धेतील कवितांचा समावेश असलेल्या ‘मराठी अभिजात’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, दि. 17 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी...
पुणे : तापमानवाढ व हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर केवळ चर्चा न करता भारताने परवडणारी, शाश्वत आणि सुरक्षितता उर्जा सुरक्षा निर्माण करण्यावर गेल्या काही वर्षांत भर दिला. याबरोबरच इतर उपाययोजना राबविण्यामध्ये भारत अग्रेसर असल्याचे प्रतिपादन जी २० शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले.पुण्यातील जे पी श्रॉफ फाउंडेशनच्या ‘स्पीक सस्टेनिबिलिटी’ या व्याख्यानमालेच्या उद्घाटनपर...
पुणे-मुंबई
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल १४ जुलै पासून होणार कार्यान्वित : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला आढावा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--पुणेकरांना प्रतिक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आता कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झालं आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या टर्मिनलची प्रत्यक्ष पाहणी करत सज्जतेचा आढावा घेतला. येत्या रविवारी (१४ जुलै) दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरू होणार आहे.मोहोळ यांनी सर्व बाबींची बारकाईने माहिती घेतली. या पाहणीवेळी पुणे विमानतळाचे संचालक श्री. संतोष ढोके यांच्यासह विविध विभागाचे...
पुणे: स्त्रीवादी लेखिका विद्युत भागवत यांचे गुरुवारी हृद्याविकराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. पती रवी,एक मुलगी,जावई ,दोन नातू असा परिवार त्यांच्या मागे आहे. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.विद्युत भागवत या पुण्यातील स्त्रीवादी,प्रतिथयश लेखिका आणि कार्यकर्त्या होत्या.भारतात अग्रणी असणाऱ्या पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या त्या संस्थापक संचालक होत्या.
विद्युत भागवत या स्त्रीवादी अभ्यासक, लेखिका...
महाराष्ट्र
क्रिमिलेयरची मर्यादा 8 लाखांवरून 12 लाखांपर्यंत वाढविण्याची गरज : रामदास आठवले
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- लोकसभा निवडणुकीत रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत किमान १० ते १२ जागा आम्हाला मिळाव्यात, तसेच ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता मराठ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा तसेच क्रिमिलेयरची मर्यादादेखील ८ लाखांवरुन १२ लाख रुपये करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले...














