gtag('js', new Date());
उच्च शिक्षणातूनच प्रगतीचा वेग वाढेल
पुणे(प्रतिनिधी)--कोणत्याही प्रगतीच्या टप्प्याचा पाया एका अशक्मय वाटणाऱया स्वप्नात दडलेला असतो. समर्पण, कष्ट करण्याची तयारी आणि सातत्य या मूल्यांच्या बळावर आपण ते स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतो. भविष्याचा वेध घेतला असता उच्च शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत केल्यास प्रगतीचा वेग वाढेल, असे मत इन्फोसिसचे संस्थापक- अध्यक्ष पद्मविभूषण एन.आर. नारायण मूर्ती यांनी येथे व्यक्त केले.जेष्ठ  शास्त्रज्ञ आणि संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र...
एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते?
पुणे- सर्व बाबींची पूर्तता होऊनही गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून, त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केले आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी यासंदर्भात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले आहे. मराठीच्या अभिजात दर्जासाठी परिषदेने केलेल्या प्रयत्नांची माहिती या...
Fadnavis challenges the opposition to an open debate
पुणे(प्रतिनिधि)—‘फेक नॅरेटिव्ह’ हे आजच्या काळातला रावण आहे. या रावणाच्या बेंबीत बाण मारायचा आहे. त्यामुळे फेक नॅरेटिव्हला थेट नॅरेटिव्हने उत्तर देण्याची इकोसिस्टिम आपण तयार करतो आहोत. त्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचे आहे. त्यासाठी आता आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि हवी तशी बॅटिंग करा. फक्त हिट विकेट व्हायचे नाही, सेल्फ गोल करायचा नाही, अशा...
आषाढी वारी सुरक्षितता आवाहन
पुणे(प्रतिनिधि)— मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं समर्थन आहे का? हे एकदा हे स्पष्ट करा असे थेट आव्हान देत तुमची ही दुटप्पी भूमिका सोडा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.दरम्यान, पवार साहेब चार वेळा स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? असा सवालही त्यांनी केला.पुण्यातील बालेवाडी...
उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील औरंगजेब फॅनक्लबचे नेते आहेत,
पुणे-अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील औरंगजेब फॅनक्लबचे नेते आहेत, अशी खोचक टीका अमित शाह यांनी केली. “नरेंद्र मोदी यांनी तृष्टीकरणाच्या ऐवजी सर्वांना न्याय देण्याचं काम करत देशाच्या संरक्षणाला सुनिश्चित केलं आहे. आतंकवादला मुळासकट फेकून टाकण्यासाठी निर्णय घेतले आहेत. मी त्याचा साक्षीदार आहे. देशाच्या सुरक्षेला औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करु...
पवारांचं सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल
पुणे - आम्ही २०१४ ला मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्यानंतर सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. पवारांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं, शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं", असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित...