हसन मुश्रीफ यांचे विधान राज्यपालांना बदनाम करण्यासाठी-चंद्रकांत पाटील

पुणे : महाविकास आघाडी सरकारकडून विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त जागांसाठी पाठवल्या जाणाऱ्या 12 सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी bhagatsingh koshyari बाजूला ठेवणार आहेत,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadanvis आणि राज्यपालांमध्ये झालेल्या चर्चेत ही ठरवण्यात आल्याचा गौप्यस्फोट राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या सांत्वनसाठी […]

Read More

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांमध्ये आधीच ठरलंय – मुश्रीफांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर- विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त Governor appointed आमदारांच्या 12 जागांवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांकडून कोणाचे नाव या 12 जणांच्या यादीत आहेत, ही अद्याप गुलदस्त्यात आहे तर दररोज राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी कोणाला संधि मिळणार याबाबत अनेक नावांचीही चर्चा सुरू आहे. ही सुरू असतानाच राज्य सरकारकडून देण्या त येणार असलेल्या […]

Read More

हा तर महाराष्ट्राचा अपमान -संजय राऊत

पुणे—मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांची भेट भेटण्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केल आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. राज्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री मंत्र्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे सांगून राऊत म्हणाले, राज्यपालांची नियुक्ती केंद्र सरकार करते त मुख्यमंत्री जनता ठरवते. त्यामुळे […]

Read More

पायल घोष करणार आरपीआयमध्ये प्रवेश? का करणार आरपीआयमध्ये प्रवेश?

मुंबई–चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी फिल्म अभिनेत्री पायल घोष आपल्या वकिलांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) मध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता त्याला पुष्टी मिळाली आहे. पायल घोष हिने अनुराग कश्यपवर ‘मी टू’चा आरोप केला होता. यासंदर्भात तिने मुंबईतील […]

Read More
T

राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून आपल्याला धक्का बसला: शरद पवारांचे मोदींना पत्र

मुंबई– राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र, त्याला मुख्यमंत्र्यांनी खरमरीत दिलेले उत्तर आणि त्यावरून उठलेला गदारोळाने आजचा दिवस हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेला असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यात उडी घेतली आहे. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र लिहिले असून त्यामध्ये राज्यपालांबद्दल नाराजी […]

Read More

असे काय लिहिले राज्यपालांनी पत्रात,ज्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खरमरीत उत्तर दिले? राज्यपालांचे पत्र..

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाण पत्राची गरज नाही, असे खरमरीत उत्तर पत्र लिहून दिले. इतक्या दिवस शांत आणि संयमी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकदम का रागावले? असे काय राज्यपालांनी त्यांच्या पत्रात लिहिले होते, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात सनक गेली आणि त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून सुनावले? […]

Read More