Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

मोदी-शहांचे सरकार ‘माजी लष्करी प्रमुखास’ देखील ‘कठपुतली’प्रमाणे वापरत आहे- गोपाळदादा तिवारी

पुणे- देशाचे माजी लष्कर प्रमुख विद्यमान केंद्रीय मंत्री व्ही. के.  सिंग यांनी स्वतःच् ‘अग्नीपथ’ नावे केल्या जाणाऱ्या लष्कर-भरतीच्या ‘कंत्राटी पध्दती’ बाबत’ आपणा स्वतःस देखील कणभर माहीती नसल्याचे विधान” नुकतेच केले होते. परंतु, दुर्दैवाने त्याच ‘माजी लष्कर प्रमुखांना’ आज मात्र ‘पिंजऱ्यातल्या पोपटा’ प्रमाणे विधाने करावी लागतात, हेच देशाचे दुर्दैव असुन  मोदी – शहांचे सरकार ‘माजी लष्करी […]

Read More

सरकार कधी आणि कसं पडणार हे अजित पवारांना नीट माहिती आहे -चंद्रकांत पाटील

पुणे- पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि  भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप –प्रत्यारोपाच्या फैरी झाडणं सुरु आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील जाहीर सभेत “सरकार कधी बदलायचे हे माझ्यावर सोडा”, असे वक्तव्य करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर  राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये जुंपली आहे. अजित पवार यांनी,”सरकार […]

Read More

सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे षडयंत्र – सचिन सावंत

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याचे उघड झाल्यानंतर दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी घडत आहे. या प्रकरणी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) ने अटक केले आहे. त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असतानाच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने तर राज्यातीलच […]

Read More

2022 पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द -प्रकाश जवडेकर

पुणे–गरिबांना सक्षम करण्यासाठी प्रत्येकाला घर, स्वच्छ जल, गॅस, शिक्षण, लसीकरण आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच सर्वसामान्य नागरिकाला केंद्र बिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम केल्यास सर्वांचे जीवनमान उंचावणार असल्याचेही […]

Read More

तर सरकारला सभागृहात तोंड उघडू देणार नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण तापलेले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने भाजप आक्रमक झाला आहे. आता सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आहे. त्यामुळे सरकारची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची तयारी केली असल्याचे दिसते आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर […]

Read More