बाह्य आणि अंतरविश्वातील संघर्षाचा हुंकार म्हणजे कविता- डॉ. रावसाहेब कसबे

पुणेः- मनुष्याचे बाह्य आणि अंतर असे दोन विश्व असतात. यात कधी संवाद तर कधी संघर्ष असतो. कवी कविता लिहितो म्हणजे काय करतो तर, जगण्यातले दुःख, आनंद आणि संघर्ष या तीन त्रिज्यांमधून आलेल्या आतल्या आवाजाचा कधी संघर्ष शब्दबद्ध करतो, तर कधी त्याच्याशी संवाद साधतो. बाह्य आणि अंतरविश्वातील संघर्षाचा हुंकार म्हणजे कविता. अनुभवाची कलासक्त अभिव्यक्ती म्हणजे कविता […]

Read More

ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती क्षीण होत आहे- प्रा. मिलींद जोशी

पुणेः- जागतिकीरणाच्या नादात आपण देशी अस्सलता विसरत चाललो आहोत. जगात काय घडत आहे, याची खबरबात ठेवतांना आपल्याला आपल्या परिसरात असेलेली झाडे-वेलींची नावे देखील माहित नाहीत. ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती क्षीण होत आहे. हे समाजाच्या बाैद्धिक अधोगतीचे लक्षण असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केले. साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित […]

Read More

नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान ज्येष्ठ साहित्यिक,समीक्षक प्रा.विश्वास वसेकर यांना जाहीर

पुणेः- येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान यंदा ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि सासवड येथे झालेल्या 22 व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.विश्वास वसेकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, निवड समिती सदस्य कवी उद्धव कानडे […]

Read More