There should not be a single sugar factory in Maharashtra which does not make ethanol

इथेनॉल न बनविणारा एकही साखर कारखाना महाराष्ट्रात असता कामा नये – अमित शाह

पुणे- ”इथेनॉल (Ethenol) न बनविणारा एकही साखर कारखाना (Sugar Factory) महाराष्ट्रात असता कामा नये” असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी येथे दिले. यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा केंद्र सरकार देईल. सहकारातल्या नफ्यावर शेतकऱ्यांचा अधिकार असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (There should not be a single sugar factory in […]

Read More

राष्ट्रवादीत मोठा भूकंप : अजित पवारांबरोबर 40 आमदार?: राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार

पुणे – राज्याच्या राजकारणामध्ये आज सकाळपासून मोठी घडामोड बघायला मिळत आहे. सकाळी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह त्यांनी थेट राजभवन गाठले आणि संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. राजभवनामधली तयारी बघितल्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठा भूकंप झाल्याचे सिद्ध झाले. अजित पवार राजभवनामध्ये आपल्या समर्थक आमदारांसह आणि नेत्यांसह दाखल […]

Read More

अहमदनगर ओळखले जाणार ‘अहिल्यानगर’ म्हणून : मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे(प्रतिनिधि)–अहमदनगर जिल्ह्याचं (ahmednagar) लवकरच नामांतर करून अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. आगामी काळात हा जिल्हा ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) म्हणून ओळखला जाईल, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती आज साजरी केली जात […]

Read More

आणि म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला -उद्धव ठाकरे

पुणे- राज्यातील सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह सोळा आमदारांच्या पात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निर्देश दिले आहेत. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakaray) यांनी फ्लोअर टेस्टला (floor test ) सामोरे ने जाता राजीनामा दिल्यामुळे परिस्थिति पूर्ववत केली जाऊ शकत नसल्याचे निरक्षण नोंदवले आहे. […]

Read More

हा तर फक्त स्वल्पविराम : काहीही झाले तरी भाजपला अजित पवार का हवे आहेत?

सहा महिने झाले की अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवार (ajit pawar) नाराज अशा बातम्या येतच असतात. पण घडत काहीच नाही आणि ज्यावेळी घडतं तेव्हा या कानाचा, त्या कानाला पत्ता लागत नाही. आत्ता देखील अजित पवारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चा राजकारणात काही दिवसांपासून सुरू आहेत. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा, माध्यमे, सोशल मिडियावर झडू […]

Read More

सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं… आता निलंबनाचा प्रश्नच नाही -जयंत पाटील

सांगली – उद्धव ठाकरे यांनी ८ लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की पक्षच शिंदेंचा असल्याने निलंबनाचा प्रश्नच निर्माण होत नाही अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. सांगली – मिरज – कुपवाड […]

Read More