gtag('js', new Date());
कोरोना परिस्थितीचे अपयश झाकण्यासाठी पवारांची मुलाखतमुंबई: ‘शरद पवार हे मॉडर्न अफझलखान’, ‘महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवारच’, ‘शरद पवार कोण? चोरांचे सरदार गुंडाचे बादशहा’, अशा सामनातील शिर्षकांनी शरद पवार यांना अनेक वेळा लक्ष्य करण्यात आले. असे असताना त्याच पवारांचा आता शिवसेनेला आणि सामनाला पुळका कसा आला?, असा सवाल भाजप नेते खासदार...
पुणे- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या पुढच्या फेजमध्ये पुण्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ही मोठी चिंतेची बाब आहे. यावर तोडगा म्हणून 'फार्मपाल' या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीने भाजीपाला व फळे यांनी ही गरज व मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक साठ्याची व पुरवठ्याची सशक्त यंत्रणा सज्ज केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या बिकट काळात जीवनावश्यक भाजीपाल्याची वाढती मागणी पूर्ण करण्यास ते सज्ज...
23 जुलै पर्यंत करता येणार प्रीबुकिंगनवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—प्रसिध्द स्मार्टफोन कंपनी  विवो ने फ्लॅगशिप Vivo X50 मालिका भारतात सुरू केली आहे. विवो कंपनीने  Vivo X50 आणि Vivo X50 Pro स्मार्टफोन भारतात प्रीमियम विभागात लॉन्च करण्यात आले आहेत. या मालिकेत Vivo X50 Pro मध्ये, कंपनीने प्रथमच या दोन्ही मॉडेलमध्ये गिंबल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे....
पुणे-महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणूक आयुक्त आणि लेखिका नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे आज (दि. १६ जुलै) निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे आज पहाटे चार वाजता निधन झाले. नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबईत झाला.
पुणे- येरवडा कारागृहातील तात्पुरत्या कारागृहातून मोक्कासह गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या पाच जणांनी खिडकीचे गज कापून गुरुवारी पहाटे पलायन केल्याची घटना उघडकीस आले आहे. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या तिघा कैद्यांचा समावेश आहे. तर इतर दोघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचापुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक महामंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२वी चा ऑनलाईन निकाल आज (गुरुवार दि. १६ जुलै) रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून...