पुणे-आपण सर्वजण सध्या Covid19 (कोरोना) नावाच्या महामारी मुळे त्रस्त झालो आहोत. आपण किंवा आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील व्यक्ती, सोसायटीतील ओळखीचे, आपले नातेवाईक , आपला मित्रपरिवार, कोणी न कोणी ह्या महामारी ने त्रस्त आहे. ह्या सर्वांना मदत करणाऱ्या खूप संस्था सुद्धा, स्वतःहून आणि दुसऱ्याकडून प्रेरित होऊन मदत कार्यात भाग घेत आहेत. परंतु, अशी ही काही लोकं आहेत...
पुणे--गेल्या साडेचार महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आज भाजपच्या वतीने यासाठी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले. पुण्यातही शहर भाजपाच्य वतीने पुण्यातील सारसबाग मंदिर, ओंकारेश्वर मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घंटानाद, टाळ वाजवून तर काही ठिकाणी गोंधळ घालून देखील आंदोलन करण्यात आले.यावेळी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले....
पुणे-- पदवीच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकारला या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. अधिकार नसताना राज्यात परीक्षा रद्द करण्याचा चुकीचा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळले असून विद्यार्थ्यांना झालेल्या भयानक मानसिक त्रासाबद्दल उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदाचा...
मुंबई-महाराष्ट्रामध्ये जिओच नाणं पुन्हा एकदा खणखणीत असल्याचे ट्राय च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. जून 2020 या नुकत्याच संपलेल्या पहिल्या तिमाहिमध्ये ग्रॉस रेवेंन्यू मध्ये जिओ ने बाजी मारली असून अव्वल स्थानी असलेल्या व्होडाफोन आयडिया या दिग्गज आणि जुन्या टेलिकॉम ऑपरेटर चे वर्चस्व मोडीत काढून तब्बल रु.1521कोटींचा महसूल प्राप्त केला आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या आयडीया...
पुणे(प्रतिनिधी)— कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. असे असताना राज्यातील काही भागात अजूनही मास्कचा वापर केला जात नाही. पुणे-पिंपरीचिंचवड आणि पुणे जिल्ह्यात मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात येणार असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्याचा विचार सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
पुणे- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी एका मंचावर एकत्र येणार याच्या बातम्या कालपासून प्रसार माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवल्या जात आहेत. मात्र, कोरोनाविरुद्धाची लढाई सर्वांनी मिळून जिंकायची आहे. त्यामुळे राजकीय मतांमध्ये भिन्नता असली तरी अशा संकटाच्या काळात आरोप प्रत्यारोप न करता एकता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आरोप-प्रत्यारोपाची ही वेळ नव्हे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित...











