gtag('js', new Date());
पुणे--एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार (SHARAD PAWAR) यांनी लिहले होते.  ती कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी (Sharad Pawar should make those documents public) व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा,(Modi government's administration should be exposed) त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस...
पुणे-  सध्याच्या बिकट स्थितीतील प्रश्न केवळ प्रशासन सोडवू शकणार नाही तर प्रशासनाच्या प्रयत्नाला समाजाची जोड मिळायला हवी. तरच आपण सध्याच्या संकटावर मात करू शकू, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव यांनी व्यक्त केला.गरवारे महाविद्यालय येथे कोरोना रूग्णांसाठी सुरू असलेल्या कोविड उपचार केंद्रावर सेवा भावनेतून काम करणाऱ्या...
पुणे --महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब (balasaheb Ambedkar)आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
पुणे--बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणांचं पुनर्मुल्यांकन गुणांमध्ये फेरफार केल्याचा प्रकार पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात (Symbiosis College)उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदिप हेंगळे आणि सुमित कुमार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.   विद्यार्थ्यांचे गुण अनधिकृतरित्या वाढवल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली...
पुणे - सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश जाहीर झाल्यावर तो न्यायालयाच्या वेबवर आलेला नसताना देखील शिक्षण विभागाने मराठा प्रवेशावर लगेच स्थगिती दिली. यावरून शासन मराठा समाजाच्या बाबतीत कसा दुजाभाव करते आहे हे स्पष्ट होते असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढणे हा तात्पुरता मार्ग आहे. तो मार्ग न...
बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर डाळ अर्थात वरण अथवा सांबार शिल्लक राहिलेले असते. सकाळी टेस्टी नाश्ता आपल्याला बनवायचा असतो परंतु, बऱ्याचदा आपल्याला चटकन काही सुचत नाही. मुलांसाठी सहज काय बनवावे जे त्यांना चवदार लागेल असा प्रश्न पडतो अशावेळी तुमच्यासाठी सांबार परांठा हाच तुमच्या समस्येवर तोडगा आहे. उरलेल्या डाळीपासून सांबार पराठा घरी सहज बनवता येतो. जाणून  घेऊ या त्याची...