पुणे- यावर्षी ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेला परवानगी दिली नसली तरी ३० जानेवारी रोजी ही परिषद गणेश कला क्रीडा मंच येथे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, तेथे आम्हाला परवानगी मिळाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून ही परिषद घेऊ आणि वेळ पडल्यास जेलभरो आंदोलन करू असा इशारा माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पुणे-मुंबई
अयोध्येत एक हजार वर्षे टिकेल असे श्रीराम मंदिर उभारणार -स्वामी गोविंद देव गिरी महाराज
News24Pune -
पुणे --आयोध्येमध्ये एक हजार वर्षे टिकेल, असे श्रीरामाचे मंदिर उभारण्यात येणार असून त्यासाठी साधारण 1100 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी दिली. दरम्यान,अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी सर्वसामान्य नागरिकांचा हातभार लागावा यासाठी देशभरातील नागरिकांकडून निधी गोळा करण्यात येणार आहे. मकरसंक्रांती पासून म्हणजेच 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी...
अर्थ
महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि व्यवसाय अखंडित ठेवण्यामध्ये तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे
News24Pune -
पुणे-महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि व्यवसाय अखंडित ठेवण्यामध्ये तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. डिजिटल माध्यमांचा वापर होण्याचे प्रमाण आणि वेग यापुढील काळातही असाच वाढत राहील. अधिकाधिक उद्योग व्यवसाय हे त्यांच्या कार्य अबाधित व अखंडित ठेवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असल्यामुळे हा बदल वेगाने होत राहणार आहे, असा सूर एसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि टाटा टेलि...
पुणे -टिंडर अॅप्लिकेशनवरून ओळख झालेल्या मित्राने महिलेला हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर महिलेला त्याच्या घरी नेऊन मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी चार ते रात्री साडेअकरा या कालावधी घडली. पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे.अभिजित सीताराम वाघ (रा. तापकीर नगर चौक, काळेवाडी)...
पुणे-- फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून महिलने वीस वर्षीय तरुणाला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास पैशांची मागणी केली. त्यामुळे बदनामी होण्याच्या भीतीने मानसिक तणावात असलेल्या या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे घडली आहे. दरम्यान, या संबंधित महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त...
पुणे--केंद्र सरकारविरोधात जे बोलतात, त्यांना ईडीमार्फत नोटिसा पाठवायच्या आणि उपद्रव वा जाणीवपूर्वक त्रास द्यायचा, हेच भाजपाचे सध्याचे धोरण असल्याची टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथे केली.पुण्यातील एका कार्यक्रमासाठी पाटील पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री एकनाथ खडसे व खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस...














