gtag('js', new Date());
पुणे : कृषी कायदा करताना सरकारने कुणाला विश्वासात घेतलेले नाही. सरकारविरोधात आंदोलन केले की कारवाई होते. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, पण सत्तेतील लोकं संविधानाला महत्त्व देत नाहीत की काय असा प्रश्न पडतो, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी आज केले.महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुणे विचारपीठ व आडकर फाउंडेशन...
पुणे : सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिले जाणारे 'सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार' व 'सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर करण्यात आले. विविध क्षेत्रातील दिग्गज आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाणार आहे.२३व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून येत्या रविवारी (दि. ७) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सुर्यदत्ता ग्रुप...
पुणे-  प्रॉपटायगर डॉट कॉम या ऑनलाईन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनीने पुण्यासह देशभरामध्ये होणाऱ्या 'राईट टू होम' या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी ६ आणि ७, २०२१ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन पुण्यातील हिंजवडीतील विवांता येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत केले जाणार आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या व प्रामुख्याने...
पुणे - पायाभूत सुविधांची निर्मिती ही काळाची गरज आहे. आंगणवाडीसारख्या उपक्रमांमुळे लहान मुलांच्या निगडित सुविधांमध्ये केवळ सुधारणा होणार नाही तर प्रत्यक्षात देशाचा विकास होण्यासाठी सक्षम बनविण्यात मदत होत आहे. बारामतीतील माळेगाव येथे आंगणवाडीचा उपक्रम सोनालिका सीएसआरने हाती घेतला याचा मला आनंद आहे. या गावांच्या परिसरामध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या आंगणवाडीची मदत...
 सर्वोच्च न्यायालयाच्या त्रीसदस्यीय खंडपीठाने नुकताच  दि. २९-०१-२०२१ ला, आधीच्या त्रीसदस्यीय खंडपीठाने दि. १-०४-२०१९ दिलेला निर्णय जवळपास दोन वर्षांनंतर रद्दबातल ठरविल्यामुळे, इपीएस-९५ च्या निवृत्त वेतन धारकांच्या  अडचणी वाढल्या आहेत आणि त्यांना मिळणारा न्याय लांबणीवर पडला आहे. ८०-८५ वर्षे  वयाचे निवृत्त वेतन धारक  आयुष्यातील शेवटची घटका मोजत असताना,  सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वयोवृद्ध निवृत्त वेतन धारकांमध्ये नाराजी पसरली...
The bridge accident at Kundamala-Maval is extremely unfortunate
पुणे- दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटी ट्विट युद्ध सुरु झाले आहे.  पॉपस्टार सिंगर रिहानाने याबद्दल ट्विट केलं होतं. त्यावरून भारतातील कला आणि क्रीडा क्षेत्रासह अनेक नामवंतांनी याबाबत नाराजी व्यक्त करत “शेतकरी आंदोलन आमच्या देशाचा प्रश्न आहे. त्यावर तुम्ही बोलू नका” अशा प्रकारचे ट्वीट करीत उत्तर दिले होते.दरम्यान, यावरून...