gtag('js', new Date());
चेन्नई- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी जवळ-जवळ अडीच महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन विविध कारणांनी गाजत आहे. देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे, तर केंद्र सरकारवर विविध क्षेत्रातून टीकाही केली जात आहे. मध्यंतरी पर्यावरणवादी युवा कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने हिने टूलकीट प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आणि त्यावरून...
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सादर केलेला पर्यावरण सद्यस्थिती अहवाल  (सन 2019-2020) कट, कॉपी, पेस्टच्या पलिकडे काही नसून हा फक्त सादर करायचा आहे म्हणून सादर केलेला अहवाल आहे.दरवर्षी एकाच संस्थेकडून अहवाल बनवला जातो.त्यामुळे कट, कॉपी, पेस्टच्या पलिकडे या पर्यावरण अहवालात काही नाही असा आरोप करत रयत विद्यार्थी परिषदेने या पर्यावरण अहवालाची होळी केली.
औरंगाबाद: केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत MSME Board वर महाराष्ट्रातून प्रसिध्द उदयोजक रवीन्द्र वैद्य (औरंगाबाद) व स्मिता घैसास (पुणे)यांची नियुक्ति करण्यात आली आहे. रवीन्द्र वैद्य हे श्री गणेश प्रेस एंड कोट प्रा.लीचे व्यवस्थापकीय संचालक  तर स्मिता घैसास या मे.मिनीलेक ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. उदयोगक्षेत्रात दोघांचेही विशेष नाव असून अनेक सामाजिक संघटनेत योगदानही...
पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून  उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील 22  वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. या घटनेला वेगळे वळण लागले आणि पूजाने आत्महत्या केली की तीचा खून झाला अशा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्याचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले....
पुणे-पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या एका कंटेनरने पुढे जाणाऱ्या चार ते पाच वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यु झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.  पोलीस आणि बचाव कार्य पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत  करण्याचा प्रयत्न...
पुणे- जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले 370 वे कलम रद्द केल्यानंतर जम्मू -काश्मीर राज्यातील दोडा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, समाजात तेढ निर्माण होईल अशी कुठलीही घटना घडली नाही आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये येथील 70 टक्के जनतेने सहभाग नोंदवला या दोन घटनाच येथील लोक कशा पद्धतीने आणि काय विचार करतात याचे द्योतक आहे असे...