सावरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक नव्हते असा उल्लेख मागील एका भागामध्ये आलेला आहे, पण मग सावरकरांचे हिंदुत्व नेमके कसे होते हे आपण या भागातून पाहणार आहोत.हिंदुत्वाबद्दल सावरकर स्वतः म्हणतात की;" हिंदुत्व याचा अर्थ, हिंदुधर्म या शब्दर्थ्यांशी पुष्कळ लोक समजतात तसा सामान नाही. धर्म या शब्दाने सामान्यतः कोणत्यातरी...
विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच जनसामान्यांच्या मुखी प्रामुख्याने एक शब्द उमटतो तो म्हणजे हिंदुत्ववादी.जे सावरकर आपल्या १८५७ चे स्वातंत्र्य समर या ग्रंथामध्ये, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करताना दिसतात पण तेच सावरकर अंदमान नंतर मात्र कडवे हिंदुत्ववादी बनतात ही बाब काहींना पचनी पडत नाही. वास्तवात १८५७ चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ जेंव्हा...
खरं तर हा विषय पाहून काहींच्या भुवया उंचावल्या असतील, प्रखरपणे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणारे सावरकरहेसेक्युलर कसे काय असू शकतात?असा प्रश्न पडणे साहजिक आहे.परंतु त्याकाळी आणि प्रस्तुत काळी सुद्धा, जे काही थोडेपार खऱ्या अर्थाने सेक्युलर नेतृत्व या देशात होऊन गेले, त्यापैकी वि. दा. सावरकर हे सेक्युलॅरिझमची टोकाची भूमिका मांडणारे अग्रणी होते हे...
यावर्षी ४ मार्च हा पन्नासावा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जात आहे. ४ मार्च १९७२ पासून राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून याची सुरुवात झाली. औद्योगिक सुरक्षा तसेच घातक व ज्वालाग्राही पदार्थ हाताळताना तसेच उत्पादन व साठवणूक प्रक्रियेत होणाऱ्या अपघातात होणारी जीवित आणि वित्तहानी हा चिंतेचा विषय आहे. आग, विद्युत उपकरणे आणि वितरण, रस्त्यावरील वाहतूक आणि...
पुणे-मुंबई
रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतसंघचालकपदी नानासाहेब जाधव यांची निवड
News24Pune -
पुणे : रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतसंघचालक म्हणून सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी ही निवड घोषित केली.दर तीन वर्षांनी संघाच्या जिल्ह्यापासून वरील सर्व स्तरावरील संघचालक पद...
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील अंदमानपर्व संपतानाच रत्नागिरीपर्व सुरु होते, अंदमानमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांनी तिथे इस्लाम, राजकारण, समाजकारण याबद्दलची मुस्लिम मनोवृत्ती आणि त्याचप्रमाणे स्वदेश, स्वधर्म आणि स्वधर्मीय याबाबतच हिंदूंची मानसिकता या बाबींचा अनुभवाने अभ्यास आणि विश्लेषण केले.याच कालावधीमध्ये त्यांचा ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ देखील लिहून पूर्ण झाला. “सावरकरीय हिंदुत्व”...














