gtag('js', new Date());
जागतिक युद्धाचे स्वरूप आता बदलले असून, भारत केवळ आपल्या सीमांच्या रक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही. भारताने विकसित केलेली नवी लष्करी ताकद आता संपूर्ण पाकिस्तानला व्यापून टाकतेच, पण त्याचबरोबर चीनचे एक तृतीयांश क्षेत्र आणि त्यांचे महत्त्वाचे लष्करी तळही भारतीय शस्त्रांच्या अचूक निशाण्यावर आले आहेत. एकेकाळी युद्धे केवळ सीमेवर किंवा खंदकांमध्ये लढली जात असत, मात्र आज सीमा हा केवळ युद्धाचा सुरुवातीचा टप्पा...
आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अथांग आणि रहस्यमय वायूच्या ढगांमध्ये शास्त्रज्ञांना एक अत्यंत गोड आणि आश्चर्यकारक शोध लागला आहे. स्पेनमधील माद्रिद येथील 'स्पॅनिश नॅशनल रिसर्च कौन्सिल'च्या खगोलशास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, अवकाशातील काही भागाची चव चक्क रॅस्पबेरीसारखी असू शकते. हे वाचायला जरी एखाद्या कल्पित कथेसारखे वाटत असले, तरी त्यामागे ठोस वैज्ञानिक पुरावे आहेत. संशोधकांनी आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या वायू आणि...
आजच्या आधुनिक युगात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा इतका अविभाज्य भाग बनला आहे की, त्याशिवाय जगण्याची कल्पना करणेही कठीण झाले आहे. मात्र, हाच स्मार्टफोन आपल्या मेंदूला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका आकडेवारीनुसार, संपूर्ण भारतातील लोक मिळून दरवर्षी सुमारे १ लाख १० हजार कोटी तास स्मार्टफोनवर घालवतात, ज्याची सरासरी काढल्यास प्रत्येक भारतीय व्यक्ती दररोज सुमारे ५...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कॅग अहवाल आणि सुषमा अंधारे
पुणे(प्रतिनिधी)---लाडकी बहिण योजनेसाठी २९,६९३ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात तब्बल ३३,२३७ कोटी रुपये खर्च झाल्याचे कॅगच्या अहवालात दिसून येते. या खर्चात ३,५४१ कोटी रुपयांचा मोठा फरक असून, हा वाढीव निधी नेमका कोठून वळवण्यात आला आणि तो कशासाठी खर्च झाला, याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा...
पुणे UDCPR अंमलबजावणी
पुणे: महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी 'एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली' (UDCPR) लागू करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. यामुळे आता पुण्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाला मोठी गती मिळणार असून, संपूर्ण राज्याप्रमाणेच येथेही बांधकामांचे एकसमान नियम लागू होणार आहेत. नगर विकास विभागाने १५ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित करून या...
मुंबई: आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनरचना विधेयकावरून (Delimitation Bill) देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जर संसदेतील मतदारसंघांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) या विधेयकाला पूर्ण पाठिंबा असेल, असे स्पष्ट संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत . विशेष म्हणजे, केवळ आपलाच गट नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब...