हैदराबाद संस्थानात हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारांच्या संघटनांना व बाहेरील नेत्यांना एक प्रकारे बंदीच घातली होती. त्यामुळे या प्रांतामध्ये संघाचे कार्य व्यायामशाळा किंवा मंडळांच्या नावाने चालत असत. १९३८ साली वंदे मातरम चळवळ सुरू झाली होती. यामध्ये औरंगाबाद येथे संघाचे दिवंगत स्वयंसेवक प्रल्हाद अभ्यंकर व त्यांचे सहकारी द. ग. देशपांडे व द. मा. देशमुख सोबत होते. नागपूरहून संभाजीनगरला...
पुणे—मध्यंतरी गायब झालेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह दोघांवर दोन फ्लॅट ग्राहकांना विकले असतानाही त्यावर परस्पर बँकेकडून २ कोटी रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गौतम विश्वानंद पाषाणकर (रा. सेनापती बापट रोड), मंगेश अनंतराव गोळे (रा. हरीगंगा सोसायटी, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पुणे-पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. सुमारे 8 हजार पानांचं हे दोषारोपपत्र आहे.पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44...
पुणे--मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये ‘भाजपशी युती हाच पर्याय’ असा संपादकीय लेख लिहिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, “पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल”, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...
राजकारण
मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल- चंद्रकांत पाटील यांच्या या सूचक विधानाने राजकीय चर्चेला उधाण
News24Pune -
पुणे--मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देहू येथील एका कार्यक्रमात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाटील यांच्या विधानाचे नक्की संकेत काय? राज्याच्या राजकारणात भूकंप होणार का? अशा चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.पुणे जिल्ह्यातील देहू येथील एका खाजगी दुकानाचे पाटलांच्या हस्ते...
राजकारण
नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनी उत्तर द्यावे- योगेश पिंगळे
News24Pune -
पुणे-आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी पुणे शहर ओ. बी. सी. आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी केली आहे. दरम्यान, ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी...














