gtag('js', new Date());
पुणे--पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडा विरोधी पथकाने आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. शहरातील कुविख्यात रावण टोळीच्या सदस्यांना कराड येथून अटक केली आहे. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.सुरज चंद्रदत्त खपाले (22, रा. रोकडेवस्ती, चिखली), हृतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (21, रा. रोकडेवस्ती, चिखली), सचिन नितीन...
पुणे--वाचन अथवा कोणतीही संस्कृती ही कधीच मरत नाही. कारण ती माणसाची आंतरिक गरज असते. जर आपण आपल्या घरात चांगले वाचन केले, चांगले विचार केले, चांगली वर्तणूक केली तर आपली मुलंदेखील त्याचेच अनुकरण करीत असतात. पुढील पिढी कदाचित वेगळं वाचत असेल. मोबाइलवर वाचत असतील पण ते वाचत असतात. त्यामुळे वाचन संस्कृती कधीच मरणार नाही, मरत नसते. पालकांनीदेखील...
बारामती -आमचे सासर व माहेरचे कुटुंब मोठे असल्याने भरलेल्या गोकुळात माझे आयुष्य गेले. दिवाळीत आम्ही सगळे एकत्र येतो. शरद पवारांनी अजित पवारांना उभे केले. सुरुवातीला ग्रामपंचायत, कारखाना त्यानंतर बँक आणि आता प्रत्यक्ष राजकारणातील निवडणूक असा त्याचा प्रवास आहे, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनपट सांगताना त्यांच्या मातोश्री आशा पवार यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.माझ्या मुलांना चांगले वळण...
पुणे -आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच तो गोष्टीरुपात तरुण व नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने पुण्यातील मंजिरी खांडेकर यांच्या संकल्पनेमधून ‘पुण्यकथा’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. हेरिटेज इंडिया या संस्थेच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून या संबंधीची माहिती खांडेकर यांनी आज भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुणे -वांजळवाडी (नांदोशी) येथील पानशेत धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवानी लखीमपूर घटनेचा तीव्र निषेध करत शेतकरी हत्या प्रकरणात दोषींवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन  पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना ईमेलद्वारे पाठविले आहे.आजच्या महाराष्ट्र बंद ला आपला पाठिंबा दर्शवित या शेतकऱ्यांनी हवेली तालुक्यातील वांजळवाडी ,नांदोशी याठिकाणी एकत्र येत आपला निषेध...
गाव हा विश्वाचा नकाशा | गावावरून देशाची परीक्षा ||गावची भंगता अवदशा | येईल देशा || ग्रामगीता.गावागावातले लोकनेतृत्व लोकांच्या कल्याणासाठी ,शांतता आणि सौहार्दासाठी काम करण्याचे ठरवून नेतृत्व करत असतो. आज लोक कल्याण हा उद्देश बाजूला सारून प्रत्येक गोष्टीत राजकारण करून अशांतता निर्माण होत आहे. गावची समृद्धी, शांतता...