पुणे --कारवरील नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकल्याने अभिनेते हेमंत बिर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. यामध्ये बिर्जे यांच्यासह त्यांची पत्नी अमना हेमंत बिर्जे आणि कन्या रेश्मा तारिक अली खान यांना दुखापत झाली आहे. तिघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हेमंत बिर्जे यांची प्रकृती स्थिर आहे.मुंबईत...
पुणे--मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मराठी प्रकाशक संघाचे माजी कार्यवाह सुनील मेहता यांचे बुधवारी अल्पशा आजाराने दुपारी चार वाजता निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. उद्या (गुरुवारी) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, बहिण असा पाfरवार आहे. किडनी स्टोनवरील उपचारासाठी त्यांना पूना...
पुणे-मुंबई
एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांना वाटणार श्रीमद् भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती-प्रा.डॉ. विश्वनाथ कराड
News24Pune -
पुणे--विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वधर्माचे मर्म अंतर्भूत असलेल्या श्रीमद् भगवदगीतेच्या सव्वा लाख ग्रंथ प्रतींचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार आहे.” अशी घोषणा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची १५९ वीं जयंती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये साजरी करण्यात आली. त्यावेळी ते...
पुणे-मुंबई
कोरोना काळ संपला की राज्य व केंद्र शासनाशी मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणार—आ. तानाजी सावंत
News24Pune -
पुणे-मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने दिनांक 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत दशरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी जिजाऊरत्न सन्मान व जिजाऊ स्मृती सन्मान यांचे वितरण तंजावर तामिळनाडू येथील व्यंकोजीराजे यांचे थेट वंशज आदरणीय विजय राजे...
छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असे वाटत असेल तर त्याआधी तसे संस्कार घडवणाऱ्या राजमाता जिजाबाई जन्माला येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सर्वत्र परकीय सत्तेचा काळोख पसरला होता. सर्वत्र अन्याय - अत्याचारांचे सत्र सुरु होते. त्यावेळीदे अंबिके, दे शारदे मला वरदान दे !या शूर मराठ्यांना एकत्र करुन जुलमी...
आपल्या मूळ परंपरा, संस्कृती आणि धर्म यांपासून दूर गेलेला समाज; कालांतराने स्वतः ची राष्ट्र म्हणून असणारी खरी ओळख विसरू लागतो. भरकटलेल्या समाजाचे, राष्ट्राचे होणारे पतन थांबण्यासाठी, विवेकाची शिकवण देण्याची आवश्यकता भासते.१९ व्या शतकाच्या पूर्वार्धात, "आपले राष्ट्र हेच प्रेम आणि राष्ट्राचे होणारे पतन हीच चिंता" अशी भावना मनात जपत; आपल्या राष्ट्राचे आचार्यत्व...














