gtag('js', new Date());
महाराष्ट्राच्या  भूमीला  जशी साधुसंताची परंपरा  आहे. तशीच समाजसुधारकांची परंपरा  आहे. हिंदूधर्मातील काही कालबाह्य  रुढी , परंपरेत सुधारणा करण्याचे महत्त्वाचे  काम या समाजसुधारकांनी केले. त्यांत महत्त्वाची  भूमिका  कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी  पार पाडली. छञपती शाहू महाराज  यांचा जन्म २६ जून १८७४ मध्ये झाला.यांचे मूळ नाव यशवंतराव  जयसिंगराव घाटगे होते. कोल्हापूरच्या छञपती शिवाजी  महाराजांच्या...
पुणे--पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पहाटेपर्यंत सुरु असलेल्या हॉटेल आणि बार वर समाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करुन ७ जणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी केतन किसन तापकिर, कुणाल किसन तापकिर, अभिषेक दत्तात्रय जगताप तसेच हुक्का सर्व्हिस देणाऱ्या ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शहरात पहाटे...
पुणे – महाराष्ट्रदिनी औरंगाबाद येथे झालेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेतील, “छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली”, या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, खोटं पण रेटून कसे बोलावे हे राज ठाकरे कडून शिकावे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका खोटारडा नेता झाला नसेल. इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल करणारे...
पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथील सभेदरम्यान त्यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्तांमार्फेत त्यांच्या वक्तव्यांची तपासणी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. सुपारी घेऊन कोणी अशाप्रकारे वक्तव्ये करत असतील तर ते बालिशपणाचे लक्षण असल्याची टिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर सोमवारी...
पुणे- शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्या व महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ पत्रकारांशी बोलताना केली. पीडित तरुणीने माझं नाव घेतल्यानंतर सर्वच रस्त्यावर उतरले होते. मात्र आता सत्य समोर आल्यावर त्या महिला माफी मागणार का? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. शिवसेना...
पुणे -महाराष्ट्रात हनुमान चालिसा, जय श्री राम म्हणाले तर अटक होते हे सध्याच्या स्थितीत दिसून येत आहे. अशाप्रकारची परिस्थिती पाहून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला ठेच पोहचली असती असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री अश्विनकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत केले.राज्यात सध्या भोंग्यावरुन राजकारण सुरु आहे यासंर्दभात चौबे म्हणाले, कोणत्याही प्रकारचा भोंग्याचा...