Pankaja Munde : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या ( sugarcane worker ) मजुरीमध्ये (Wages) ३४ टक्के (९२ रुपये) वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार(Sharad Pawar) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर गुरुवारी येथील साखर संकुलमध्ये(Sakhar Sankul) झालेल्या अखेर तोडगा निघाल्याने उसतोड कामगार(Shugarcane Worker) संघटनांनी कोयता बंद आंदोलन(Koita Bandh Movement) टळले आहे....
Podcast
स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – ४ : जैन आणि बौद्ध परंपरेत अयोध्येचे महत्व
News24Pune -
Ayodhya : अयोध्या नगरीतील(Ayodhya city) शरयू नदीच्या(Sharayu River) काठावरचा परिसर जैन धर्मियांच्या (Jain religion) दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण जैन पंथातील २४ तीर्थंकरांपैकी पहिले तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेव(Adinath Rishabhadev)यांच्यासह अजितनाथ(Ajitnath) , अभिनंदननाथ(Abhinandannath), सुमतीनाथ(Sumatinath) व अनंतनाथ(Anantnath) अशा एकूण पाच तीर्थंकरांचा जन्म अयोध्येत झाला असे जैन ग्रंथ (Jain texts) सांगतात. दिगंबर(Digambar) व श्वेतांबर(Shwetambar) या दोन्ही जैन पंथांचे मठ...
कला-संस्कृती
स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – ३ : अयोध्येचे अध्यात्मिक महत्त्व
News24Pune -
Ayodhya : अयोध्या (Ayodhya) या नावाचा शाब्दिक अर्थ आहे, जी नगरी युद्धात जिंकून घेणे शक्य नाही. वैदिक व पौराणिक ग्रंथांमध्ये (Vedic and Puranic texts) हा अर्थ वारंवार आला आहे, जैन(Jain) व बौद्ध(Buddhist) ग्रंथांनी( Text) सुद्धा अशाच स्वरुपाचा अर्थ स्पष्ट केला आहे. (Spiritual Significance of Ayodhyaजैन आचार्य जिनसेन(Jain Acharya Jinsen) यांनी...
Chhagan Bhujbal-मराठा समाजाला (Maratha Society) आरक्षण (Reservation) देण्यासाठी जे सर्वेक्षण करण्यात येत आहे ते १५ दिवसांत पूर्ण करणार असल्याचे बोलले जात आहे. इतक्या कमी वेळेत जर सर्वेक्षण (Survey) होणार असेल तर राज्यात जातीनिहाय जनगणना(Caste wise census)करून टाका अशी मागणी राज्याचे ओबीसी (obc) नेते अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी केली आहे.(Do...
Nana Patole : मी पक्षाचा शिपाई आहे, पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा निवडणुक Loksabha Election) लढवण्यासही तयार असल्याचे पटोले यांनी सांगितले. भाजपेच (bjp) नेते सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा ( अपमान करत असून भगतसिंह कोशारी (Bhagatsingh Koshari ) यांनी केलेला अपमान राज्यातील जनता अजून विसरलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले.(Ready to...
Nana Patole : जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकसंघ असून लोकसभा निवडणुकीत(Loksabha Election) राज्यात महाविकास आघाडी ४० ते ४१ जागा जिंकेल असा दावा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. (There is no difference in the Mahavikas Aghadi over seat allocation)पुण्यातील काँग्रेस भवन(Congress Bhavan)...












