पुणे-मुंबई
धंगेकरांना आणखी एक धक्का : नाराज आबा बागुलांनी घेतली फडणवीस आणि बावनकुळेंची भेट
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धगेकर यांना एका मागून एक,धक्के बसत आहेत. लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून इच्छुक असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची थेट नागपूर गाठून भेट घेतली. त्यामुळे महविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. बागुलांच्या या पावित्र्याचे, आम्ही सर्व मिळून...
पुणे-मुंबई
विश्वशांतीसाठी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ यूके, यूएस व फ्रान्सला १८ एप्रिल रोजी होईल रवाना : यूएसए येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीत विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांचा डी.लिट पदवीने...
News24Pune -
पुणे: जागतिक शांततेसाठी जीवन समर्पित करणारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या नेतृत्वातील एक शिष्टमंडळ १८ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत यूके, यूएसए आणि फ्रान्स येथे रवाना होणार आहे. तसेच अमेरिका येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करणार...
पुणे- "राजकीय लोकशाही ही स्थिर व्हावी यासाठी आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे. असे झाले नाही तर विषमतेने ग्रासलेले लोक राजकीय लोकशाहीचे सौरचना उध्वस्त करतील. असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात दिला होता. त्याकडे आजवर्त्यांच्या राजकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे.” असे मत ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरूण खोरे यांनी व्यक्त केले.
पुणे- स्वातंत्र्योत्तर भारतात, प्रजा समजल्या जाणाऱ्या जनतेस समान मताचा अधिकार अर्पण करीत नागरीक बनवणारे स्वतंत्र भारताचे ‘संविधान’ हीच् खरी भारताची ओळख असुन, संविधानाचे मुल्य जपले तरच श्रेष्ठ भारत, नवा भारत, आत्मनिर्भर भारत होऊ शकतो अन्यथा केंद्रातील सत्तांधिशांच्या भारता विषयीच्या वल्गना व्यर्थ आहेत, असे प्रतिपादन कांग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर...
पुणे--देशातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने त्यांचे संकल्प पत्र पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशित केले. यामध्ये घोर निराशेचे दर्शन दिसून आले. तसेच सर्वसामान्य गरीब जनतेची आर्थिक सामाजिक परिस्थिती बदलेल यासाठी काहीही ठोस उपाय योजना नाही. या संकल्प पत्रात देशातील मुठभर उद्योग पती व श्रीमंत यांनाच संकल्प पत्रामुळे फायदा होणार आहे अशी टीका माजी आमदार व लोकसभा...
पुणे-मुंबई
बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारने केलं : मुरलीधर मोहोळ
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारने केलं. इंदू मिल स्मारक असो की लंडनमधील घर हे आमच्या सरकारने केलं आहे. विरोधकांनी राजकारण सरळ करावं, खोटं बोलून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये” अशी टीका पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केली.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या...














