वारकरी संप्रदायातील आदरणीय कीर्तनकार विष्णुबुवा जोग महाराज

भागवत  धर्माचा प्रसार करणारे विष्णूबुवा जोग महाराज यांना विनम्र अभिवादन महाराष्ट्र भूमी संत भूमी म्हणून ओळखली  जाते,  सबंध विश्वभर पसरलेला भगवद प्राप्तीच्या अन्य पथांवर चालणारे अनेक पथिक  समाजास प्रबोधन करत राहिले आहेत.  अगदीच साध्या भाषेत सांगायचे म्हणजे सर्व अध्यात्म जगात जेवढे संत झाले नाहीत तेवढे  एवढ्याश्या महाराष्ट्रात  झाले हे विशेष. ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’  […]

Read More

पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-5)

वारकरी संप्रदायातील आचारधर्म हा तात्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आला आहे, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही, या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी विठ्ठल हेच हरी आणि हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये भेद दूर होऊन […]

Read More

पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-4)

वारकरी संप्रदायाने भक्तीचा महिमा सर्वदूर -सर्वजणांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविल्याचे आज दिसून येते, परंतु या संप्रदायाचा उगम कोणत्या कालखंडात झाला याचा विचार केला तर आपल्याला नक्कीच एक हजार वर्षे तरी मागे जावे लागेल. भक्तीसंप्रदायाचा अभ्यास करणारे श्री. र. रा. गोसावी आपल्या पुस्तकात या संप्रदायाच्या काळाबद्दल आपले मत पुढील प्रमाणे मांडतात, भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात […]

Read More

पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-3)

वारकरी संप्रदाय हा केवळ महाराष्ट्र राज्यापुरता पूर्वीही कधी मर्यादित नव्हता व आजही नाही. या संप्रदायाबद्दल संत साहित्यातील संशोधकांनी तसेच निरनिराळ्या इतिहासकारांनी निरनिराळी मते व्यक्त केली आहेत, परंतु या सर्वांनीच या संप्रदायाचे व संप्रदायाच्या माध्यमातून घडलेल्या कार्याचे महत्त्व मान्य केले आहे. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक श्री. शं. दा.पेंडसे आपल्या एका ग्रंथांमध्ये संप्रदायाची व्याख्या करताना म्हणतात,वारकरी संप्रदाय म्हणजेच […]

Read More

पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-1)

महाराष्ट्राची सांस्कृतिक जडण-घडण करण्याचे कार्य प्रमुख पाच भक्ती संप्रदायांनी केले. नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय व वारकरी संप्रदाय हे पाच प्रमुख संप्रदाय होते. या संप्रदायाच्या प्रेरणेतूनच मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाड्मयाची निर्मिती झाली. या प्रत्येक संप्रदायाचा प्रभाव कमी -अधिक प्रमाणात समाज मनावर झाल्याचे दिसून येते. भारतीय संस्कृती व वाड्मय विश्वाचे भरण- पोषण करणारा […]

Read More