राजस्थानच्या आणि कॉँग्रेसच्या राजकारणातील घमासान : कसा वाढला गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद ?

नवी दिल्ली -राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या जागेवर नवा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला गेहलोत या दोन्ही पदांवर कायम राहू शकतात अशी  शक्यता व्यक्त केली जात असतानाच नंतर त्यांनी नकार दिला. त्याला कारण होते सध्या ‘भारत जोडो’ यात्रा करीत असलेले राहुल गांधी. त्यांनी उदयपूर येथील काँग्रेस […]

Read More
Why was there no discussion on the 'Reservation Resolution' by allowing the opposition to speak?

समस्त काँग्रेस जनांनी ‘व्यापक देश हितासाठी’ एकजुटीने ‘भारत जोडो’यात्रेत सहभागी होणे, काळाची गरज – गोपाळदादा तिवारी

पुणे-  देशाच्या सार्वभौम व व्यापक हितासाठी, सामाजिक सलोखा व सदभावनेच्या वाढीसाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी “देशातील समस्त काँग्रेस जनांनी अर्थातच् पक्षांतर्गत मत-मतांतरे असणारे नेतेगण, समर्थक इ.नी भाजपच्या ‘देश विघातक’ राजकारण विरोधी सर्वांनीच, कोणताही गट-तट न ठेवता, मा. राहूलजी गांधींच्या नेतृत्वाखालील, सर्वपक्षीय ‘भारत जोडो’ यात्रेत शक्य तेथे किमान अवधीत सहभागी होऊन, विद्यमान सरकार विरोधी ऐक्याचा संदेश देणे, ही […]

Read More