डिजिटल इंडियाचा उदय: तंत्रज्ञानामुळे भारत कसा बदलत आहे

आपल्या जगण्याच्या, काम करण्याच्या आणि संवाद साधण्याच्या पद्धतींत झपाट्याने क्रांती घडवून आणणाऱ्या तांत्रिक प्रगतीने एकविसाव्या शतकातील शाश्वत आर्थिक विकासाला चालना दिली आहे. भारतात गेल्या काही वर्षांत डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीयरीत्या परिवर्तन झाले आहे. सरकारने डिजिटलीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे साध्य झाले आहे. भारतात सध्या इंटरनेटचे 140 कोटी वापरकर्ते आहेत आणि भारत जागतिक पातळीवर इंटरनेटचा […]

Read More