सिटी स्कॅन, एमआरआय विभागात जाऊन फोटो काढणं ही पध्दत मी कुठं पाहिली नाही :टीआरपी वाढवण्यासाठी अशा गोष्टी करू नयेत- राजेश टोपे

पुणे—रुग्णालयाच्या सिटी स्कॅन, एमआरआय विभागात जाऊन फोटो काढणं ही पध्दत मी आरोग्य मंत्री असताना कुठं पाहिली नाही. अशा पद्धतीचं फोटो सेशन रुग्णालयाला अंधारात ठेवून कुणी दुसऱ्याने केलं असेल तर तेही चुकीचं आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात केलेल्या फोटो […]

Read More
Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

भाजपचे बायकी राजकारण :‘भोंगे व हनूमान चालीसाचेच’ राजकारण करायचे होते तर भाजपने स्वतः पुढे येऊन सुरवातीलाच का केले नाही..? — गोपाळदादा तिवारी

पुणे- ‘मॅाडेलींग अभिनेत्र्या’ कंगना राणावत व नवनित राणा यांनाच् काही कारणाने पुढे करून मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे व ‘मविआ सरकार’ला अस्थिर करण्याचे भाजप नेत्यांचे पोरकट व ऊथळ बायकी राजकारण निंदनीय असल्याची टीका करत काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी त्याचा निषेध केला.. देवेंद्र फडणवीसांच्या ‘पत्रकार परीषदे’मुळे अखेर हनुमान चालीसा’चे मुख्य प्रवर्तक भाजप असल्याचेच सिध्द झाले. तथाकथित […]

Read More
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

सगळे माझ्यासारखे नसतात : माझे सरकार बरखास्त झाल्यानंतर मी वानखेडे स्टेडियमला क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गेलो होतो- शरद पवार

पुणे- सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेचा अल्टीमेटम दिला असून भोंगे काढले नाहीतर त्याच्यासमोर भोंगे लावून हनुमान चालीसा म्हटला जाईल असा इशारा त्यांनी  दिला  असतानाच खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव […]

Read More

यापुढे मातोश्रीच्या नादाला कोणी लागलं तर त्याने आपल्या गौऱ्या स्मशानात रचून याव्यात – संजय राऊत

पुणे–जे पळून गेले त्यांचे बहाणे काहीही असतील परंतु, यापुढे मातोश्रीच्या नादाला कोणी लागलं तर त्याने पहिल्या आपल्या गौरया स्मशानात रचून याव्यात असे आव्हान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचे नाव न घेता दिले आहे. भाजपच राजकारण शिखंडीच्या मागून सुरू आहे आणि ते स्वत:ही शिखंडी बनले आहेत. भाजपच राजकारण इतक्या दळभद्री […]

Read More