देशातील धार्मिक व जातीय एकोपा धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करीत आहेत- उल्हास पवार

पुणे– देशातील धार्मिक व जातीय एकोपा आज धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करीत आहेत, त्याला विरोध केला पाहिजे. देशाला धार्मिक व सामाजिक ऐक्याची गरज आहे आणि त्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा असे आवाहन काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त करावा असे आवाहन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. अ. भा. […]

Read More

केंद्रातील मोदी सरकार असंवेदनशील – उल्हासदादा पवार

पुणे- जनता महागाईमध्ये होरपळती आहे, राष्ट्रीय बँका लुटल्या जात आहेत, महीला राष्ट्रीय खेळाडू आक्रोश करीत आहेत तर मणीपुर हिंसाचाराने जळत आहे अशा प्रसंगी कर्तव्यविमूख होऊन बेमुर्तपणे दुर्लक्ष करणारे केंद्र सरकार हे असंवेदनशील व अमानुष असल्याचेच द्योतक असल्याची संतप्त टिका जेष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार यांनी “सामाजिक सलोखा व सदभावना पंधरवडा समारोप” प्रसंगी केली. राजीव गांधी […]

Read More

मृद्गंधाचा वास अत्तरापेक्षाही सुंदर – उल्हास पवार

पुणे-उन्हामुळे तापलेल्या जमिनीवर पहिल्या पाऊसाच्या सरी कोसळल्यानंतर वातावरणात निर्माण झालेल्या मृद्गंधाचा वास कोणत्याही सुगंधी अत्तरापेक्षा सुंदर असतो. या मृद्गंधामुळे सगळीकडे आशेचे वातावरण तयार होते व सुखाचे दिवस आता येतील ही भावना मनाला स्पर्श करते. या पार्श्वभूमिवर कवयित्री सौ. जयश्री घोलप चव्हाण यांचा ‘मृद्गंधा’ या निसर्गविषयक काव्यसंग्रहामुळे केवळ मन आनंदाने फुलते एवढेच नव्हे तर निसर्गाचे संवर्धन […]

Read More

पुरस्काराचे मानकरी म्हणजे सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे दूत- उल्हास पवार

‘पुणे -भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत, भारतीय लोककला व साहित्य यांना आपल्या भारतात मोठी समृद्ध परंपरा असून, श्री लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हे मान्यवर कला व साहित्याची संस्कृती एका पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणारे दूत आहेत’ असे विचार ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले. 27 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे श्री लक्ष्मीमाता […]

Read More