केंद्र सरकारच्या एजन्सी भाजपच्या हस्तक झाल्या आहेत – जयंत पाटील

पुणे – केंद्र सरकारच्या एजन्सी या भाजपच्या हस्तक झाल्या आहेत. राष्ट्रवादी या सगळ्याचा सामर्थ्याने मुकाबला करेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केली.दरम्यान, गॅस, पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई वाढली आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. हे अपयश लपवण्यासाठी, चुका दडवण्यासाठी भाजप इव्हेंट करत आहे असेही ते म्हणाले. 100 […]

Read More

देशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले

पुणे-कोरोनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. देशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत अशी टीका कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. केंद्र सरकारने कोणालाच सोडले नाही, ब्लॅकमेलिंग करून सरकारे पाडली. त्यामुळे देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे,असेही ते म्हणाले. कोरोना […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल

पिंपरी-सर्वोच्च न्यायालयाने पाच मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द केले. त्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका टाकली असून, 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात राज्यांनाच आपल्या राज्यात आरक्षण देण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या याचिकेमुळे मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघू शकतो. केंद्र सरकारने खासदार सुदर्शन नचिपयन यांनी लोकसभेत व राज्यसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवणारे बिल मंजूर करून सर्वोच्च न्यायालयात […]

Read More

केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे – राजेश टोपे

पुणे-देशात कोरोनाचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशाच्या दहा टक्के जनता महाराष्ट्रात आहे अशा स्थितीत केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे संचालक मंडळाच्या बैठकीसाठी राजेश टोपे उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, […]

Read More

मराठा आरक्षणा संदर्भात मोदींची भेट घेऊन उपयोग नाही – चंद्रकांत पाटील

पुणे–मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अधिकारातील असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन उपयोग नाही. याबाबत केंद्र सरकारची भूमिका ही घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीपुरती मर्यादित आहे. या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचे एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचे अधिकार कायम आहेत, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. तसेच या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी फेरविचार याचिका केंद्र सरकारने […]

Read More

लसिकरणाच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार- सिरम इंस्टिट्यूट

पुणे – संपूर्ण देशात कोरोना वरील लसीच्या तुटवडा आहे. लसीच्या उपलब्धतेवरून केंद्र सरकारवर चौफेर टीका होत आहे. 45 वर्षापुढील वयोगटासाठीचे लसीकरण सुरू असताना केंद्र सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू केले. मात्र, लसीच्या पुरेश्या अनुपलब्धतमुळे लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू आहे. लसीकरणाच्या या चुकलेल्या नियोजनाला कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इंस्टिट्यूटने केंद्र […]

Read More