gtag('js', new Date());
पाथरवट-आगरी समाज्याच्या संयुक्त भव्य राज्यस्तरीय वधु-वर-पालक मेळाव्याचे पंचवटी- नासिक येथे आयोजन
नाशिक- अखिल पाथरवट व तत्सम समाज सेवा संस्थांच्या (महाराष्ट्र) नासिक यांच्या वतीने पाथरवट -आगरी समाज्याच्या संयुक्त भव्य राज्यस्तरीय वधु-वर-पालक मेळाव्याचे आयोजन कन्यादान लॉन्स दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक येथे रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे.महाराष्ट्रात पाथरवट समाज हा शिल्पकार म्हणून परिचित असताना राज्यात विविध भागांमध्ये तो विखुरलेला आहे. विखुरलेला समाज एक संघ करण्यासाठी पाथरवट समाजाच्या समाज बांधवांनी...
ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे निधन
पुणे(प्रतिनिधि)--ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे गुरूवारी (ता. २३) रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय १०१ वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवर पोस्ट करत ज्येष्ट पत्रकार जोशी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.रामभाऊ जोशी यांनी परिश्रम, जिद्द, अभ्यास, कार्यनिष्ठा आणि लोकसंग्रह यांच्या बळावर पत्रकारितेप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही अव्वल दर्जाचे यश...
ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेवर घरात डांबून लैंगिक अत्याचार
पुणे(प्रतिनिधि)--ख्रिश्चन धर्मात जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेवर दबाव आणून  एका घरात डांबून ठेवत तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पुण्यातील विमानतळ पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माधवनगर धानोरी इथे घडला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहित करून धानोरीत बोलावले. नंतर यातील आरोपी महिलेच्या धानोरी...
वाल्मीक कराडवर फक्त खंडणी नाही तर खुनाचा गुन्हा दाखल करावा
पुणे(प्रतिनिधि)—बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणाशी संबंधित घटनेत वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र सर्व घटनांचा तपशील बघितलं तर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा संबंध कराडशी असल्याने त्यांच्यावर फक्त खंडणी नाही तर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली...
पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने धोका वाढला
पुणे(प्रतिनिधि - पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने धोका वाढला आहे. पुणे जिल्ह्यात शुक्रवार संध्याकाळपर्यंत ६७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सिंहगड रोड परिसरातील नांदेड गाव, किरकटवाडी आणि धायरी या भागांमध्ये या  आजाराचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे  स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुलियन बॅरी सिंड्रोमचे सुरुवातीचे लक्षण अशक्तपणा आणि हातापायाला मुंग्या...
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे(प्रतिनिधि)--प्रेयसीने २८ वर्षीय प्रियकराची मित्रांच्या मदतीने हत्या करून अपघात झाल्याचा बनाव रचत प्रियकराला रुग्णालयात दाखल केलेल्या प्रेयसी रेखा भातनसे आणि तिच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.बालाजी उर्फ बाळू मंचक पांडे असं खून झालेल्या तरुणाच नाव आहे.. पोलिसांनी याप्रकरणी प्रेयसी रेखा भातनसे आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे. रेखा आणि बालाजी नात्यात होते.  ते पिंपरी-चिंचवड भागातील चिखली येथील...