gtag('js', new Date());
महात्मा गांधींचे विचार मारण्याचा आजही प्रयत्न होत आहे
पुणे(प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांना आजच्या दिवशी ठार मारण्यात आले. परंतु महात्मा गांधी ही केवळ व्यक्ती नव्हती तर तो एक विचार होता. महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांचे विचार संपतील हा गैरसमज आहे. आजही महात्मा गांधींच्या विचारांविरोधातील लोक त्यांचे विचार मारण्याचा रोज प्रयत्न करत आहेत, ते लोक संपतील पण महात्मा गांधींचे विचार संपणार नाही. असे मत महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला...
राष्ट्रवादीने भाजपशी लग्न केलेले नाही
पुणे(प्रतिनिधी)-सन २०१४ मध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक वर्ष भाजपाला पाठिंबा देण्यासंदर्भात तळ्यात मळ्यात भूमिका होती. अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीय दृष्ट्या भाजपसोबत आहोत. आम्ही भाजपसोबत लग्न केलेले नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या...
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे १४वी ‘भारतीय छात्र संसद’ एमआयटी डब्ल्यूपीयूत
पुणे(प्रतिनिधि): एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १४वीं ‘भारतीय छात्र संसद’ दि.८ ते १० फेब्रुवारी रोजी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर, हितेश...
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये माहले ग्रुप जर्मनीचे अध्यक्ष व सीईओ अर्न्ड फ्रांझ यांचा विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद
पुणे: जागतिक स्तरावर वाहन उद्योग क्षेत्रातील तीस अग्रगण्य कंपन्यांपपैकी एक अशा माहले ग्रुप जर्मनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्न्ड फ्रांझ यांच्या प्रेरणादायी भेटीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना नवीन दृष्टिकोन व आव्हाने पेलण्याची उर्मी मिळाली. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रमुख सत्रात त्यांनी त्यांच्या यशस्वी प्रवासाची कहाणी व नाविन्यतेसाठी त्यांची दृष्टी मांडली. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवीन कल्पना आत्मसात करण्याची प्रेरणा...
‘मेल टू महात्मा’ विनंती पत्राचा अभिनव उपक्रम
पुणे(प्रतिनिधि)--जागतिक शांतता ही एक सापेक्ष संज्ञा आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षितेला चालना देण्यासाठी विसाव्या शतकात अनेक विचारसरणी उदयास आल्या आहेत. परंतू जागतिक शांततेसाठ गांधीवादी मॉडेल हा एक व्यवहार्य पर्याय आहे. हा मुख्य धागा पकडून माईर्स एमआयटी शिक्षण समूह आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे ‘मेल टू महात्मा’ गांधीजी यांना विनंती पत्राचा अभिनव उपक्रम चालविला जाणार आहे. यामध्ये समूहातील २७...
मराठीला ज्ञान भाषेत परावर्तीत करण्याचा प्रयत्न
पुणे(प्रतिनिधि)--‘सध्या आर्टीफिशियलचा जमाना आहे. त्याचा सगळीकडे बोलबाला पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञान घोड्यासारखे असते. त्याला घाबरून चालणार नाही आणि नाकारून सुद्धा चालणार नाही. तंत्रज्ञानावर ठाण मांडून बसायचे आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग प्रसार आणि प्रचारासाठी करून, मराठीला ज्ञान भाषेत परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतोय,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दरम्यान, पुढच्या पाच वर्षांत एक विश्व मराठी संमेलन परदेशात घेऊन...