पुणे-मुंबई
सत्ताधारी व विरोधकांची ‘संविधानीक कर्तव्यपुर्ती’ हीच बाबासाहेबांना आदरांजली : गोपाळदादा तिवारी
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)-- प्रत्येकास समान मताचा अधिकार देणारे संविधान हीच भारताची ओळख असुन, संविधानाचे मुल्य जपले तरच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ भारत, आत्मनिर्भर भारत होऊ शकतो. संविधानीक मुल्यांची व देशाच्या स्वायत्त संस्थांची पायमल्ली रोखत देशाची वाटचाल ‘संविधान आधारित’ होण्याकडे लक्ष ठेवणे, हे विरोधी पक्षांचे कर्तव्य असुन विरोधी पक्षांची संविधानीक कर्तव्यपुर्ती ही डॅा बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते...
पुणे-मुंबई
आंबेडकर जयंतीनिमित्त रा.स्व. संघातर्फे अभिवादन : बौद्ध विहारांना भेट आणि शैक्षणिक उपक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात विविध अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे रेल्वे स्टेशन येथे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर आणि संघाचे प्रांतातील अधिकारी उपस्थित होते.पिंपरी चौक येथील डॉ. यांच्या...
पुणे-मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रा. स्व. संघातर्फे मोतीबाग येथे भव्य रक्तदान शिबिर – १११ जणांनी केले रक्तदान
News24Pune -
पुणे -दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भारतीय संस्कृती संवर्धक संस्था व कसबा भाग मोतीबाग नगर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यालय मोतीबाग,शनिवार पेठ या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर पार पाडले.यंदाचे हे शिबिराचे नववे वर्ष होते या शिबिरास, प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक महेश शिंदे उपस्थित होते यावेळी...
पुणे-मुंबई
सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणे हेच डॉ. आंबेडकरांना अभिवादन : रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समरसतेचा आणि समतेचा संदेश आजही प्रासंगिक आहे. संविधान निर्मितीच्या वेळी त्यांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्याची गरज व्यक्त केली. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाने त्यासाठी प्रयत्न करायला हवे. समाजात समरसता आणि एकोप्याचा भाव निर्माण करणे हेच त्यांना अभिवादन ठरेल, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केली.डॉ....
आळंदी : संतपरंपरेच्या पावन भूमीत, श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे तीन दिवसीय हिमालयीन समर्पण ध्यान शिबिराच्या माध्यमातून हजारो भक्तांनी आत्मिक शांततेचा व आध्यात्मिक जागृतीचा अद्वितीय अनुभव घेतला. या शिबिराचे मार्गदर्शन हिमालयीन महर्षी, आध्यात्मिक सदगुरू व हिमालयीन समर्पण ध्यान संस्काराचे प्रणेते श्री शिवकृपानंद स्वामीजींनी केले.स्वामीजींनी संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या विश्वधर्म, आत्मधर्म आणि आत्मानुभूती या सूक्ष्म तत्त्वज्ञानाचा साक्षात अनुभव भक्तांना दिला. या...
पुणे-मुंबई
निकमार विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लावली हजेरी
News24Pune -
पुणे : माजी विद्यार्थी मेळावा हा केवळ एक कार्यक्रम नाही तर भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्याची संधी आहे. हे लक्षात घेऊन, निकमार विद्यापीठाने, असोसिएशन ऑफ ग्लोबल निकमारियन्सच्या सहकार्याने, अस्पायर २.० ग्लोबल अॅल्युमनी मीट २०२५ चे आयोजन केले.या परिषदेत ५० हून अधिक देशांमध्ये काम करणारे निकमार विद्यापीठातील ३०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.दुबई, कतार, मध्य, पूर्व आणि उत्तर अमेरिकेतील...














