पुणे(प्रतिनिधी)-- अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्जवरून एनसीबीकडून सुरु असलेला तपास हा केवळ चार व्यक्तींसाठी नको तर या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राज्यात आपण तंबाखू मुक्त अभियान राबवित आहोत. त्याप्रमाणे केंद्र सरकारने ड्रग्जमुक्त अभियान राबविण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात अशा...
पुणे(प्रतिनिधि)—जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जमीन खरेदी फसवणूक प्रकरणी न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळला आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह जयंत म्हाळगी आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल होता. पुण्याजवळील गिरीवन प्रकल्पात मुळशी तालुक्यातील जमीन विक्रीत फसवणूक झाल्याचे हे प्रकरण आहे .पुण्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या डोंगरगावमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदा विक्री केल्याचे हे प्रकरण आहे. यात विक्रम गोखले...
पुणे—पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी अनिल भोसले यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्यांच्या चार गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये एक लॅंड क्रुझर आणि एक कॅमरे गाडीचा समावेश आहे. दरम्यान, भोसले यांच्या आणखी मालमत्तेचा पोलिसांनी शोध घेतला असून सुमारे ३० कोटी मालमत्तेचा जप्ती प्रकरणी...
( Social media gave him a way to live: an interesting story of a village youth)'सोशल मिडीया’ हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अनेकवेळा सोशल मिडीयाचा वापर केवळ टाईमपास म्हणून तर कधी त्याचा गैरवापरही होताना दिसतो. परंतु, या माध्यमाचा वापर सकारात्मक दृष्टीने आणि एक व्यासपीठ म्हणून केला तर त्यातून रोजगार...
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये रुग्णालयाबद्दलही भीती निर्माण झाली आहे. रुग्णांकडून आपल्याला असणाऱ्या आजाराची नियमित तपासणीही अशावेळी टाळली जात आहे. पूर्वी जे रुग्ण सर्वसामान्य हृदयरोग तपासणी अथवा हृदय संबंधित आजाराने त्रस्त होते आता तेच रुग्ण हार्ट अटॅकमुळे (हृदयविकाराचा झटका) रुग्णालयात अत्यावस्थेत दाखल होत आहेत. हृदय रोगाच्या संभाव्य दुष्परिणामांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आणि बाळगलेल्या भीतीमुळे हृदयरोग...
मुंबई--कोविड १९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे तर बीएसएनएलने 50000 ग्राहक गमावले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात ट्राय ने प्रसिद्ध केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये जिओने सर्वाधिक 7 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. घसरणानंतरही व्होडाफोन आयडिया महाराष्ट्रात 3.60 कोटी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे,...














