gtag('js', new Date());
Graduation ceremony of Savitribai Phule Pune University
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी प्रथम सत्र परीक्षा उद्यापासून (१० एप्रिल) सुरू होत आहे. या परिक्षेआधी घेण्यात आलेल्या सराव परिक्षेलाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास ६५ टक्के विद्यार्थ्यांनी ही सराव परीक्षा दिली आहे.परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथील...
पुणे– कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन पुणे महापालिकेची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे.  पुढील काळात रुग्णांसाठी खाटा कमी पडू देणार नाही असा विश्वास महापालिका  आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा दोन दिवसांत सुरळीत होईल, तुटवडा जाणवणार नाही असेही त्यांनी नमूद केले.फेब्रुवारी महीन्यापासून...
नवी दिल्ली-  कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुणे शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करावी व किमान आठवडाभर पुरेल एवढा प्रतिबंधक लसीचा पुरवठा करावा. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. खा.बापट यांनी नवी दिल्ली येथे आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्राला कोविड लसीचे सुमारे साडे एकोणीस लाख डोस दिले जातील,असे आश्वासन हर्षवर्धन...
पुणे- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा लेटरबॉम्ब मुंबईचे माजी पोलिस आयुक्त रणबीरसिंग यांनी केल्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यानंतर पक्षपातळीवर झालेल्या विचारविनीमयानंतर देशमुखांना अभय देण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याची परवानगी दिल्यानंतर सीबीआय चौकशी होताना गृहमंत्रीपदावर राहणे योग्य नसल्याचे सांगत अनिल देशमुख...
पुणे- पणन विभाग थेट शेतकऱ्यांशी संबंधित विभाग आहे. शेतीपूरक उद्योगांना आणि पणन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी बाजार समित्यांनी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग उपलब्ध करुन शेतकरी हितासाठी काम करावे, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी  केले.पणन संचालनालयाच्या नुतनीकृत कार्यालयास आज सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी...
पुणे- राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज (गुरुवार) पुण्यातील ५० पेक्षा जास्त व्यापारी संघटनांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले . जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वॉर्टर गेटपर्यंत सहा फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली. त्याच बरोबर जिल्हा अधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालय, उत्पादन शुल्क अधिकारी कार्यालय,...