gtag('js', new Date());
पुणे--शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे अजूनही घबाड सापडत आहे. तुकाराम सुपे यांच्या कार्यालयात ३३ लाख तर सुधा तुकाराम सुपे यांच्या घरी २५ लाख असे मागील २ दिवसात ५८ लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने जप्त केली आहे. यामुळे आता आणखी किती लोकांकडे सुपे याने...
पुणे -कोविङ काळातील ताळेबंदीमुळे राज्यातील विद्याथ्र्यांच्या पालकाची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. या स्थितीमध्ये विद्याथ्र्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे सामान्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या या आर्थिक परिस्थितीला विचारात घेत अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तालय, पुणे व विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष...
पुणे-राज्यातील शिक्षक पात्रता परिक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्या सायबर युनिटने आज पहाटे संगमनेर (जि. अहमदनगर) छापा टाकत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे( Sukhdev dere) यांना अटक केली आहे. या कारवाईने पेपरफुटीचे धागेदोरे थेट नगर जिल्ह्यात पोहोचले आहेत. पुणे पोलिसांनी डेरे यांच्यासह जीए टेक्नॉलॉजीचा...
पुणे--महाराष्ट्रातील सरकार तीन चाकाची रिक्षा आहे. या रिक्षाचे तिन चाकं तीन दिशेला आहेत. अन आता तिन्ही चाकं पंक्चर झाली आहेत. जेव्हा ही रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काहीही बाहेर पडत नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी केली. मी आजही सांगतो, हिंमत असेल तर राजीनामा द्या, दोन हात करा. तिन्ही पक्ष सोबत या, भाजपचा...
दिल्ली(विशेष प्रतिनिधी)- विश्व दलीत परिषद ( एक अंतर राष्ट्रीय आंदोलन)या जागतिक स्तरावील सामाजिक कार्य करणारी संघटना आहे त्या संघटनेची नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिण ची बैठक संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र पाल सिंह चमार यांच्या अध्यक्षते खाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीला संपन्न झाली. या बैठकीत पहिल्यांदाच संघटनेच्या...
संगमनेर -मित्रत्वाचे ऋणानुबंध, गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत दहावीतील वर्गमित्र तब्बल ३८ वर्षांनी एकत्र आले. एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात त्यांनी गप्पाटप्पा करीत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. संगमनेर (जि. अहमदनगर) येथील सह्याद्री विद्यालयातील १९८३ मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा नुकताच पार पडला.संगमनेर येथील 'हॉटेल ग्रेप्स' येथे हे स्नेहमिलन...