राजकारण
वाईन दुकानात विक्रीस परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे- अमृता फडणवीस
News24Pune -0
पुणे— वाईन ही दारूच असून लहान मूले आणि महिला सुपर मार्केटमध्ये जात असतात. त्यामुळे राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवणे अयोग्य आहे. वाईन दुकानात विक्रीस परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला.राज्य सरकारने नुकताच राज्यभरातील सुपरमार्केटमधून वाईनची विक्री...
राजकारण
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारने बदलला तर मला वाईट वाटण्याचे कारण नाही – शरद पवार
News24Pune -
पुणे--सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नसल्याचे सांगत, जर अनेक स्तरातून सरकारच्या निर्णयाला विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी, त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही असे राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.महाविकास...
पुणे: एसआयपी अँबॅकस अकॅडमी आयोजित ऑनलाइन एसआयपी अंकगणित जीनियस स्पर्धा हि देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील अंकगणित स्पर्धेच्या सहाव्या आवृत्तीत पुण्यातील अँमनोरा स्कूल’मधील अवनीश दिनेश कोद्रे याने परफॉर्मर अवॉर्ड’ पटकावला आहे.या स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. देशभरातील १०२५ शाळांमधील ९५,००० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. तीन फेऱ्यांमध्ये...
पुणे- “युक्रेन मध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकून पडणे, धर्म आणि वर्चस्व सिद्ध करण्यावरून देशा देशात निर्माण होणार्या युद्धजन्य स्थितीमुळे तिसर्या महायुध्दाची ठिणगी केव्हाही पडू शकते. या वरुन हे सिद्ध होते की धर्म हा माणसाला वाचवूच शकत नाही. अशा वेळेस विश्वशांतीच्या ध्यासाने पेटलेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित ग्रंथ मानवजातीला नक्कीच नवी दिशा देईल.” असे विचार ज्येष्ठ लेखक डॉ....
१.विशाल गोखले, व्यवस्थापकीय संचालक, गोखले कन्स्ट्रक्शन्सप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी केलेली ४८,००० कोटींची तरतूद, त्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना व ते होण्यासाठी आणि केंद्र व राज्य यांच्यातील समन्वयावर दिलेला भर हे वगळता यंदाच्या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी कोणतीही महत्वाची घोषणा करण्यात आली नाही. परंतु येत्या २० ते २५...
पुणे- केंद्र सरकारने जाहीर केलेला 2022 चा अर्थसंकल्प हा कामगारांची निराशा करणारा आहे. किरकोळ गोष्टी सोडल्या तर कामगारांसाठी बजेट मध्ये काहीही करण्यात आलेले नाही. अर्थसंकल्पात ई.पी.एफ. पेन्शन मध्ये सरकार वाढ करील अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने त्यात कुठलीही वाढ केलेली नाही. तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देण्याबाबत सरकारने सामाजिक सुरक्षा सहिता 2020 हा कायदा संमत...














