gtag('js', new Date());
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
आळंदी, देहू व इतर स्थानावरून पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांबाबत आज मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते, आषाढीच्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी गावोगावच्या पालख्या पंढरीच्या वाटेने चालताना दिसतात  व संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती चैतन्य संचारते. परंतु आळंदी व देहू येथून निघणारा दिंडी सोहळा हा कधीपासून सुरू झाला याबाबत मात्र अभ्यासकांमध्ये मतमतांतरे दिसून येतात. संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या आरतीमध्ये आषाढी कार्तिकी भक्तजन येतीl असे म्हणतात,...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूर या नगरीचेही महात्म्य निराळेच आहे. पंढरपूर हे कधी वसले गेले किंवा ते कधीपासून अस्तित्वात आहे? याबाबतची उत्सुकता अनेकदा व्यक्त होते.॥ जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ॥असे जरी म्हटले जात असले तरी पंढरपूर हे स्थान इसवीसनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकापासून ओळखले जाते, या स्थानाला लोहान क्षेत्र,...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
वारकरी संप्रदायातील आचारधर्म हा तात्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आला आहे, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही, या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी विठ्ठल हेच हरी आणि हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये भेद दूर होऊन समत्वदृष्टी निर्माण झाली आहे....
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
वारकरी संप्रदायाने भक्तीचा महिमा सर्वदूर -सर्वजणांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविल्याचे आज दिसून येते, परंतु या संप्रदायाचा उगम कोणत्या कालखंडात झाला याचा विचार केला तर आपल्याला नक्कीच एक हजार वर्षे तरी मागे जावे लागेल. भक्तीसंप्रदायाचा अभ्यास करणारे श्री. र. रा. गोसावी आपल्या पुस्तकात या संप्रदायाच्या काळाबद्दल आपले मत पुढील प्रमाणे मांडतात, भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते असे मानले जाते....
अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला तीन प्रमुख अणुस्थळे उद्ध्वस्त : इराणचा अमेरिकेला थेट युद्धाचा इशारा
News24Pune - अमेरिकेने((America) शनिवारी रात्री इराणमधील(Iran) तीन महत्त्वाच्या अणुस्थळांवर( nuclear sites) भीषण हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे आता मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या लष्कराने B-2 स्टील्थ बॉम्बर विमानांचा वापर करून इराणच्या फोर्डो (Fordo), नटांझ (Natanz) आणि एसफहान (Isfahan) येथील अणुतळांना लक्ष्य केले.(US attack on Iran ) हे तिन्ही तळ इराणच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जातात...
Maharashtra Radio Festival
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एक कठोर आणि अत्यंत कार्यक्षम नेता म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis)  यांचा एक अप्रतिम कलात्मक पैलू नुकताच समोर आला आहे. राजकारणापलीकडे ते एक कवी (Poet), गीतकार (Lyricist) आणि संगीताचे निस्सीम चाहते (Music Lover) असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले. त्यांचा हा कलात्मक प्रवास निश्चितच अनेक अनपेक्षित पैलूंवर प्रकाश टाकतो.शनिवारी (दि. 22 जून 2025)...