gtag('js', new Date());
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
श्री नारायण बाबांनी प्रयत्नपूर्वक *सन १६८० मध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला,* परंतु त्याच वेळी शिवाजी महाराजांचे नुकतेच निधन झाले होते व महाराष्ट्रात मुस्लिम आक्रमणाची प्रचंड लाट उसळली होती, त्यामुळे पंढरपूरचा मार्ग हा सुरक्षित वाटत नव्हता. त्यामुळे पालखी समवेत जाणारे टाळकरी व वारकरी यांना सतत भय वाटत होते, अशावेळी श्री नारायण बाबांनी *ज्ञानोबा- तुकाराम पालखीत...
Modi's guarantee
कोल्हापूर: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत हिंदीच्या सक्तीविरोधात मोर्चा (protest against Hindi imposition) काढण्याची घोषणा केली असून, मराठीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी या मोर्चाबद्दल काहीशी वेगळी भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला, ज्यामुळे...
पुणे (प्रतिनिधी) :जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांकडून सामान्यजनांना मिळणारी वागणूक ही सर्वांना माहितच आहे. अशाच एका खासगी कामासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्याला अधिकाऱ्यांकडून अपमानजनक वागणूक मिळाली. मात्र, या विषयी भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली असताना त्यांनी तातडीने दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही अंकुश बसू शकतो या जाणीवेमुळे एक चांगली...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
संत तुकाराम महाराज सन १६४९ मध्ये सदेह वैकुंठगमनाला गेले,श्री तुकोबांचा विरह त्यांचे निकटवर्ती १४ टाळकरी व दिंडीतील वारकरी यांना जाणवत होता. तुकयांचे बंधू कान्होबा हे पुढे प्रथा चालवीत होते, पण तुकाराम महाराजांच्या विरहामुळे त्यांचे कशातच चित्त लागत नव्हते. त्यांनी त्यांच्या हयातीतच या दिंडीची सर्व जबाबदारी श्री तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण बाबा यांचेवर हळूहळू सोपवली. पुढे श्री कान्होबा...
पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात मोठी कपात
मुंबई: महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदवार्ता! महावितरण कंपनीने (Mahavitaran Company) दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यानुसार, आगामी पाच वर्षांसाठी घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या वीज दरात कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणकडून वीज दर कपातीचा प्रस्ताव (Electricity Rate Reduction Proposal) सादर झाला...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणीबाणीतील संघर्षगाथा
१९७५ ते १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीला भारतीय इतिहासातील एक 'अंधारमय पर्व' म्हणून ओळखले जाते. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi)  यांनी 'अंतर्गत अशांतते'चे कारण देत देशभरात आणीबाणी(Emergency) जाहीर केली. या निर्णयामागे अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना निवडणूक गैरव्यवहारासाठी दोषी ठरवून त्यांचे खासदारपद रद्द करण्याचा दिलेला निर्णय आणि जयप्रकाश नारायण(Jayprakash Narayan) यांच्या नेतृत्वाखालील वाढता देशव्यापी...