संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम पंढरपूर जवळील वाखरी येथे असतो. तेथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बरोबरच महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेल्या पालख्या देखील पंढरपुरात आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी प्रवेश करतात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ऐश्वर्याने पंढरपुरात प्रवेश करावी असे वाटल्याने पंढरपुरातील एक भगवद्भक्त श्री कृष्णाजी बाळकृष्ण भाटे तथा श्री बाबुराव भाटे यांनी वाखरीतून पंढरपूरला पालखी नेण्यासाठी रथ तयार केला,...
आळंदीहून निघणार्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर सध्या शंभरहून अधिक दिंड्या असतात, ही संख्या सातत्याने वाढते आहे. पालखीबरोबर पुढे असणारे घोडे सरदार शितोळे यांचेच असतात, यापैकी पुढील घोड्यावर स्वार नसतो, तो माऊलीचा घोडा म्हणून ओळखला जातो. मागील घोड्यावर स्वार असतो. पालखीचे मुक्कामाचे तंबू , ते उभारण्यासाठी व उतरण्यासाठी लागणारा सेवकवर्ग, घोडे या सर्वांचा खर्च श्री शितोळे सरदार यांचाच असतो....
पुणे-मुंबई
आपलेपणाच्या सूत्रात सगळ्यांना गुंफणे हेच रा.स्व.संघाचे काम : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
News24Pune -
पुणे : विविधतेने नटलेल्या जगाच्या मुळाशी एकच तत्व आहे. ते ओळखून वागणे म्हणजे आपलेपणा होय. तोच समाजाचा स्थायी भाव आहे. आपलेपणाच्या सूत्रात सगळ्यांना गुंफणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे. माणूस आपलेपणाकडे झुकला तर देवरुप होतो. एकांतामध्ये आत्मसाधना आणि लोकांती सेवा, परोपकाराचे कार्य करणारे आदर्श समाजात आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.आयुर्वेद भास्कर कै....
सन १८३५ मध्ये हैबतबाबांनी श्री ज्ञानेश्वरांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला, याकामी त्यांना वासकर महाराज, आजरेकर महाराज व सरदार शितोळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. बैलगाडीवर आडव्या फळ्या टाकून त्यावर पालखी ठेवून पंढरपुरास पालखी आणण्याची प्रथा सुरू झाली, पालखी सोहळ्याचा आर्थिक भार श्री शितोळे सरदार यांनी उचलला. हैबतबाबा यांनी पालखी सोहळ्यात सैनिकी शिस्त आणली, त्यामुळे पालखीचे प्रस्थानापासून पंढरपूर पर्यंतचे सर्व...
महत्वाच्या बातम्या
पुणे रेल्वे स्थानकाचा नामांतर वाद : शहरात झळकलेल्या आक्षेपार्ह बॅनरबाजीमुळे मेधा कुलकर्णी भावूक
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मागणीवरून शहरात सध्या राजकीय आणि सामाजिक वाद चांगलाच चिघळला आहे. या नामांतराच्या मागणीला विरोध म्हणून शहरात झळकलेल्या आक्षेपार्ह बॅनरबाजीवर बोलताना खासदार मेधा कुलकर्णी(Medha Kulkarni) भावूक झाल्या, टीका करताना अमर्याद भाषेचा वापर केल्याने त्यांना अक्षरशः रडू कोसळले.नामांतराच्या मागणीला विरोध म्हणून शहरात काही आक्षेपार्ह बॅनर (objectionable...
महत्वाच्या बातम्या
शिक्षण दुर्लक्षित, भाषावादाचा भडिमार; विकास केवळ दिवास्वप्न: पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल
News24Pune -
पुणे - शिक्षण क्षेत्रातील घटत्या खर्चावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार शिक्षणावरील खर्च कमी करत असल्याचा आरोप करत, यामुळे देशाचा विकास केवळ 'दिवास्वप्न' (Daydream) राहिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनावर (Research in Science and Technology) खर्च कमी झाल्यामुळे भारत महाशक्ती (Superpower) बनण्याच्या स्वप्नापासून दूर जात असून, सरकारची प्राथमिकता...












