gtag('js', new Date());
हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार
पुणे--गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. एखाद्या कृत्यात संबंधित व्यक्ती सापडली म्हणून त्याचे कुटुंब त्याला जबाबदार ठरत नाही. त्यामुळे कुरुलकर प्रकरणात संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.पाकिस्तानला माहिती पुरविल्याच्या प्रकरणात 'डीआरडीओ'चे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात...
पुणे(प्रतिनिधि)-नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक कल्याणकारी योजना मोदी सरकारने सुरु केल्याने सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडला आहे. ही कामे सामान्य माणसापर्यंत नेऊन निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष (National President of Bharatiya Janata...
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे-सॉफ्टवेअर व्यावसायिकाकडे ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या सोलापूरच्या तथाकथित पत्रकाराला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न या खंडणी बहाद्दर पत्रकाराने केला. त्यामुळे प्रसंगावधान राखत पोलिसांनी खंडणीबहाद्दराच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, ती गोळी गाडीच्या पाठीमागच्या चाकावर लागली. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाटस टोल नाक्याच्या जवळ घडली.  याप्रकरणी महेश सौदागर हनमे (रा. सोलापूर)...
Fadnavis challenges the opposition to an open debate
पुणे—अल्पसंख्यांकांचे कितीही तुष्टीकरण करा, लांगूलचालन करा, कोणताच कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही.  महाराष्ट्रात फक्त मोदी पॅटर्न, बीजेपी पॅटर्न, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न चालेल असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.भाजपच्या प्रदेश कार्यकसमितीची बैठक गुरूवारी पुण्याच्या बालंगधर्व रंगमंदिरात पार पाडली. या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या भाषणात विरोधकांचा...
मराठा आरक्षणाचे मारेकरी लोकांना कसे भेटतील?
पुणे(प्रतिनिधी)-आमचा ' महाविजय २०२४' संकल्प निश्चित झाला असून, भाजपा व शिंदे गट राज्यातील २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात (maharashtra politics) पुढच्या वर्षभरात मोठमोठे स्फोट होणार असून, विरोधी पक्षातील अनेक बडे नेते भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे- राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना विविध निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता आधीच राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता, तर त्यांना मुख्यमंत्रीपदावर पुन्हा प्रस्थापित करण्याबाबत विचार करता आला असता. पण आता पुन्हा पूर्वस्थिती आणता येणार नाही असे म्हटले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत विचारल्यानंतर...